मानवी संबंध सिद्धांताचे प्रणेते कोण आहेत?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →माणसाच्या जीवनात जे बदल झाले आहेत ते मुळात समाजातील विकासामुळे जसे की व्यापारीकरण, वाढती कामगार विभागणी, उत्पादन विस्तार, राष्ट्र-राज्य निर्मिती, तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगती, सामाजिक गतिशीलता आणि वाढ इ.
पूर्ण वाचा →नागरी समाजाची संपूर्ण ओळख सर्वसाधारणपणे परिस्थितिवैज्ञानिक, लोकसंख्यात्मक, संस्थात्मक, सामाजिक मूल्यात्मक, स्तरीकरणात्मक, संरचनाभेदात्मक व सामाजिक रोगचिकित्सात्मक या सात दृष्टिकोनांतून होते. या दृष्टिकोनांतून एकाच समाजाच्या विविध अंगांचे ज्ञान होते. ही विविध अंगे अर्थातच परस्परांवर अवलंबून आहेत.
पूर्ण वाचा →सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात.
पूर्ण वाचा →समुद्रातील प्रत्येक गोष्टीची माहिती असणारा आणि समुद्र प्रवास सुखकारक करणारा व्यक्ती म्हणूनच सागर शास्त्राचा जनक अशी त्यांची ओळख निर्माण झाली. मॅथ्यू फानटेन मोरी सागर शास्त्राचे पहिले संशोधक व नवोदल अधिकारी सुद्धा होते. समुद्रातील मार्ग शोधणारी व्यक्ती अशा नावाने सुद्धा त्यांना
पूर्ण वाचा →वैधानिक न्याय
जॉन ऑस्टिन यांनी कायदा हे न्यायाचे व दुष्कृत्य दडपून टाकण्याचे साधन आहे, असा विचार मांडला. न्यायाच्या तत्त्वाखेरीज कायदा केवळ दडपणुकीचे साधन बनतो,म्हणून कायदा ही संकल्पना न्यायावर अवलंबून आहे.
एनजीओ म्हणजे एक अशी गैरसरकारी संस्था (Non-Government Organisation) असते ज्यात सरकारचा कोणत्याही प्रकारचा हात नसतो, संस्थेला स्वयंसेवी संस्था असेही म्हटले जाते.
पूर्ण वाचा →ज्यावेळेस व्यक्ती स्वतः आपल्या सर्व गोष्टींचे व्यवस्थापन म्हणजे नियोजन करतो त्याला स्वयं व्यवस्थापन असे म्हणतात. स्वयं व्यवस्थापनामुळे ठरवलेल्या गोष्टी अगदी वेळेवर पूर्ण होतात व त्याचे खूप फायदे होतात. आपण नियोजित केलेले काम योग्य त्या वेळी पूर्ण होण्यास स्वयं व्यवस्थापनाची मदत
पूर्ण वाचा →मानवी सुरक्षा या संकल्पनेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित असते. लोकांच्यात असणारी निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षतेत
पूर्ण वाचा →संघटनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या संघटनेचा मुख्य उद्देश काय आहे,यांची नेहमीच माहिती असेल,तरच ती संघटना आपल्या उद्देशापर्यंत पोहोचू शकते. संघटनेचे ध्येय हे श्रेष्ठ व उचित असले पाहिजे,क्षणभर व दोन-चार लोकांच्या स्वार्थासाठी संघटना नसते,तर दबलेल्या-पिचलेल्या लोकांचा आवाज म्हणजे संघटना असते.
पूर्ण वाचा →