नवीन प्रश्न

शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर सातार्याच्या गादीवर कोण आले? open

बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर (१७२०) शाहूंनी त्याचा ज्येष्ठ मुलगा पहिला बाजीराव यास पेशवेपद दिले. बाजीरावाने दक्षिण निर्वेध केली आणि राज्यविस्तार करून मराठेशाहीची शान वाढविली.

पूर्ण वाचा →

शाहू महाराज शिवाजी महाराजांचे कोण होते? open

कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्‍नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व 'शाहू' हे नाव ठेवले.

पूर्ण वाचा →

मानवी संबंध म्हणजे काय? open

मानवामध्ये जन्मजात इतर मानव जातीसाठी दयेच्या, सहानभूतीच्या व कोमल भावभावना असतात. परिचर्येची तात्विक बैठक ही व्यक्ती, कुटुंब आणि समाज या सभोवती फिरत असते. ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मानवी संबंध व परस्पर संबंध हे मूलभूत घटक ठरतात. सतत वास्तव आणि वातावरणाशी होणारी

पूर्ण वाचा →

समाजशास्त्राची व्याप्ती म्हणजे काय? open

समाजशास्त्र म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.

पूर्ण वाचा →

मानवी संबंध म्हणजे काय त्याचे महत्त्व स्पष्ट करा? open

मानवामध्ये जन्मजात इतर मानव जातीसाठी दयेच्या, सहानभूतीच्या व कोमल भावभावना असतात. परिचर्येची तात्विक बैठक ही व्यक्ती, कुटुंब आणि समाज या सभोवती फिरत असते. ज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मानवी संबंध व परस्पर संबंध हे मूलभूत घटक ठरतात. सतत वास्तव आणि वातावरणाशी होणारी

पूर्ण वाचा →

कलकत्ता विद्यापीठात समाजशास्त्राचा अध्ययनाला कधी सुरुवात झाली? open

1909 पासून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात विशेष पेपर म्हणून. 1975 मध्येच विद्यापीठ अनुदान आयोगाने कलकत्ता विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाला बेलादत्तगुप्ता, तत्कालीन राज्यशास्त्र विभागाचे वाचक, समाजशास्त्राचे प्रमुख म्हणून मान्यता दिली.

पूर्ण वाचा →