नवीन प्रश्न

व्यवसायाचे प्रकार किती व कोणते? locked

व्यवसायाचे प्रकार :-

क्षेत्रा नुसार व्यवसायाचे प्रकार :

खाजगी उद्योग
सरकारी उद्योग

व्यवसायाच्या आकारमाना नुसार प्रकार :

मोठे उद्योग (मल्टि नॅशनल कंपनी)
मध्यम उद्योग
लघु उद्योग

पूर्ण वाचा →

चतुर्थक व्यवसाय म्हणजे काय? locked

चतुर्थक व्यवसायात विचार प्रक्रिया व कल्पनांचा विकास हा पाया असतो. मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी चतुर्थक व्यवसायाच्या सेवा वाढत आहेत. संशोधक, विज्ञान व उच्च तंत्रज्ञान, माहिती तंत्र, वैद्यकीय क्षेत्र, अभियांत्रिकी क्षेत्र व्यवस्थापन या व्यवसायांचा समावेश चतुर्थक व्यवसायात होतो.

चतुर्थक व्यवसाय : हे

पूर्ण वाचा →

शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे का? locked

शेती हा जीवन जगण्यासाठीचा प्राथमिक व्यवसाय आहे.

शेतीच्या पद्धती

शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच

पूर्ण वाचा →

शहरी भागात प्राथमिक व्यवसाय चे प्रमाण कमी का असते? locked

शहरी भागात प्राथमिक व्यवसाय चे प्रमाण कमी का असते?

राथमिक क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आहे जे नैसर्गिक संसाधनांचा थेट वापर करते. त्यात कृषी, वनीकरण, मासेमारी आणि खाणकाम यांचाही समावेश होतो. याउलट, दुय्यम क्षेत्र वस्तूंचे उत्पादन करते आणि तृतीय श्रेणी सेवा

पूर्ण वाचा →

शहरी समाज म्हणजे काय? locked

नागरी समाज : नगरे किंवा उपनगरे यांत रहात असलेला समाज हा नागरी समाज होय. समाजातील बहुसंख्य लोक उपजीविकेसाठी बिगरशेती अगर बिगरप्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असणे, समाजाची लोकसंख्या मोठी असणे आणि लोकवस्तीची दाटी अधिक असणे, ही तिन्ही वैशिष्ट्ये एकत्रित असल्यास त्याला नागरी

पूर्ण वाचा →

भारतात लोकसंख्येची जनगणना किती वर्षांनी केली जाते? locked

भारतात लोकसंख्येची जनगणना १० वर्षांनी केली जाते.

हिंदुस्थानात पहिली जनगणना १८७२ मध्ये पार पडली व त्यानंतर १८८१ पासून दर दहा वर्षांनी जनगणना घेण्यात आल्या. काही राष्ट्रे जनगणना दर पाच वर्षांनी घेतात, तर काही त्यांना जरूर वाटेल तेव्हा जनगणना करतात. हे काम

पूर्ण वाचा →

भारताची पहिली जनगणना कधी झाली? open

१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९५१ची भारताची जनगणना ही ९ वी जनगणना होती. ही स्वातंत्र्यानंतर झालेली भारताची पहिली जनगणना होती.

पूर्ण वाचा →

1991 च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? open

१९९१ च्या जनगणनेनुसार, भारताची एकूण लोकसंख्या - ८४,६४,२७,०३९ (८४ करोड ६४ लाख २७ हजार एकोणचाळीस) पुरुष - ४३,९२,३०,४५८ (५१.९%) स्त्री - ४०,७०,७२,२३० (४८.१%)

पूर्ण वाचा →

युक्तार्थक म्हणजे काय? open

युक्तार्थक - हसरा, नाचरा, बुजरा, दुखरा, कापरा, धावरा. शब्दसाधिते किंवा तध्दिते वर दिलेले प्रत्यय हे धातूंना लागून त्यापासून नवीन सब्द तयार होतात. धातूखेरीज इतर शब्दांना प्रत्यय लागून जे नवीन शब्द तयार होतात त्यांना शब्दसाधिते किंवा तध्दिते असे म्हणतात.

पूर्ण वाचा →