भारत सरकारने आतापर्यंत किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे?
भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
पूर्ण वाचा →भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
पूर्ण वाचा →भारतीय राज्यघटनेत किती कलमे आहेत ?
भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलमे आणि 22 भाग आहेत. आज पर्यंत म्हणजे दिनांक 15 जुलै 2022 पर्यंत भारतीय घटनेमध्ये 104 वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तरीदेखील अंतिम कलम क्रमांक 395 असेच आहे.
संविधानात्मक महत्वाची कलमे Important
संस्कृत लॅटीन या प्राचीन भाषा आहेत. या भाषा प्राचीन आहेत परंतु मृत भाषा नाहीत कारण त्या अजूनही काही ठिकाणी बोलल्या जातात. जसे संस्कृत मत्तुर या छोट्या गावात बोलली जाते.
पूर्ण वाचा →अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.
भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.
भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे
भारताची जनगणना १९५१ ;
१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९५१ची भारताची जनगणना ही ९ वी जनगणना होती. ही स्वातंत्र्यानंतर झालेली भारताची पहिली जनगणना होती. १९५१ मध्ये भारताची लोकसंख्या १८,५५,२८,४६२ पुरुष आणि १७,५५,५९,६२८ स्त्रिया अशी एकूण ३६,१०,८८,०९० (३६ करोड
नागरीकरण : शहरात वा नागरी क्षेत्रात लोकवस्ती संकेंद्रित होण्याची प्रक्रिया. २०,००० अथवा अधिक लोकसंख्या असणाऱ्या वस्तीस ‘नागरी’ (अर्बन) म्हणावे, अशी संयुक्त राष्ट्रांची सर्व राष्ट्रांना शिफारस आहे परंतु जनगणना करणारी सर्वंच राष्ट्रे ही शिफारस अंमलात आणतातच असे दिसत नाही. नागरीकरणाची ही
पूर्ण वाचा →मागील मूल्यांकन वर्षात अशा व्यक्तींची संख्या ७२ लाखांहून अधिक होती. देशात फारसे करोडपती नाहीत. अधिकृत आकडेवारीनुसार, AY 2021-22 मध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींची संख्या फक्त 1,31,390 होती. मागील वर्षी अशा व्यक्तींची संख्या 1,25,023 होती.
पूर्ण वाचा →भारतात, मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते.
मराठीभाषी प्रदेश :
मराठी भाषा भारतासह मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली
भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत.
भारतात एकुण किती भाषा बोलल्या जातात.
स्पष्टीकरण:
हिंदी आणि