नवीन प्रश्न

भारत सरकारने आतापर्यंत किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे? open

भारत सरकारने आतापर्यंत तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड, मल्याळम आणि ओडिआ या सहा भाषांना हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.

पूर्ण वाचा →

सध्या भारतीय राज्यघटनेत किती कलमे आहेत? locked

भारतीय राज्यघटनेत किती कलमे आहेत ?

भारतीय राज्यघटनेमध्ये 395 कलमे आणि 22 भाग आहेत. आज पर्यंत म्हणजे दिनांक 15 जुलै 2022 पर्यंत भारतीय घटनेमध्ये 104 वेळा दुरुस्ती करण्यात आलेली आहे. तरीदेखील अंतिम कलम क्रमांक 395 असेच आहे.


संविधानात्मक महत्वाची कलमे Important

पूर्ण वाचा →

प्राचीन भाषा म्हणजे काय? locked

संस्कृत लॅटीन या प्राचीन भाषा आहेत. या भाषा प्राचीन आहेत परंतु मृत भाषा नाहीत कारण त्या अजूनही काही ठिकाणी बोलल्या जातात. जसे संस्कृत मत्तुर या छोट्या गावात बोलली जाते.

पूर्ण वाचा →

अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना कधी करण्यात आली? locked

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.

भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे

पूर्ण वाचा →

अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? locked

अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत.

भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे
भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे

पूर्ण वाचा →

१९५१ साली जनगणना झाली त्या वेळी आपल्या देशाची लोकसंख्या किती होती? locked

भारताची जनगणना १९५१ ;

१८७१ पासून दर दशकात भारतात होणाऱ्या जनगणनेच्या मालिकेतील १९५१ची भारताची जनगणना ही ९ वी जनगणना होती. ही स्वातंत्र्यानंतर झालेली भारताची पहिली जनगणना होती. १९५१ मध्ये भारताची लोकसंख्या १८,५५,२८,४६२ पुरुष आणि १७,५५,५९,६२८ स्त्रिया अशी एकूण ३६,१०,८८,०९० (३६ करोड

पूर्ण वाचा →

४ नागरीकरण म्हणजे काय? locked

नागरीकरण : शहरात वा नागरी क्षेत्रात लोकवस्ती संकेंद्रित होण्याची प्रक्रिया. २०,००० अथवा अधिक लोकसंख्या असणाऱ्या वस्तीस ‘नागरी’ (अर्बन) म्हणावे, अशी संयुक्त राष्ट्रांची सर्व राष्ट्रांना शिफारस आहे परंतु जनगणना करणारी सर्वंच राष्ट्रे ही शिफारस अंमलात आणतातच असे दिसत नाही. नागरीकरणाची ही

पूर्ण वाचा →

भारतात एका कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या किती मातृभाषा आहेत? open

मागील मूल्यांकन वर्षात अशा व्यक्तींची संख्या ७२ लाखांहून अधिक होती. देशात फारसे करोडपती नाहीत. अधिकृत आकडेवारीनुसार, AY 2021-22 मध्ये 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींची संख्या फक्त 1,31,390 होती. मागील वर्षी अशा व्यक्तींची संख्या 1,25,023 होती.

पूर्ण वाचा →

भारतातील किती राज्यात मराठी भाषा बोलली जाते? locked

भारतात, मराठी मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. त्याचबरोबर गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तमिळनाडू व छत्तीसगढ राज्यांत आणि दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते.

मराठीभाषी प्रदेश :

मराठी भाषा भारतासह मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली

पूर्ण वाचा →

भारतातील लोक किती बोलीभाषा बोलतात? locked

भारतात वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत.

भारतात एकुण किती भाषा बोलल्या जातात.

स्पष्टीकरण:

हिंदी आणि

पूर्ण वाचा →