नवीन प्रश्न

भारतात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास कोण मूलभूत हक्क रद्द करु शकतो *? open

भारताचे राष्ट्रपती कलम अंतर्गत आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकार निलंबित करू शकतात.

पूर्ण वाचा →

सविधान म्हणजे काय उत्तर? open

संविधान किंवा राज्यघटना हा एखादा देश अथवा राष्ट्र चालवण्यासाठी आखून दिलेले मूळ आदर्श, पायंडे अथवा नियमांचा संच आहे. हे नियम एकत्रितपणे राष्ट्राचे अस्तित्व ठरवतात. जर हे नियम एक अथवा अनेक पुस्तके अथवा कायदेशीर कलमामध्ये लिहिले गेले असतील तर त्याला

पूर्ण वाचा →

सविधान वाद म्हणजे काय? open

संविधानवाद म्हणजे शासनाचे अधिकार मर्यादित असणे. शासनवरील मर्यादा संविधानात नमूद केलेल्या असतात किंवा त्या परंपरेने चालत आलेल्या असतात. संविधानवादाची सुरुवात सतराव्या शतकातील जॉन लॉक या ब्रिटिश विचारवंताच्या सामाजिक कराराच्या सिद्धांतातून झालेली आढळते.

पूर्ण वाचा →

स्वतंत्र भारताचा राज्यकारभार कधी सुरू झाला? open

भारत 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला. याच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो

पूर्ण वाचा →

संविधानाची आवश्यकता का आहे? open

एका देशात एकत्र राहणाऱ्या लोकांनी स्वीकारलेले कायदे संविधानाने लिहिलेले असतात. त्यामुळे सरकार आणि नागरिक यांच्यात विश्वास आणि समन्वय निर्माण होतो. हे एखाद्या देशासाठी सरकारचा प्रकार आणि ते कसे कार्य करावे हे निर्दिष्ट करते.भारतीय संविधानाने आपल्यासमोर धर्मनिरपेक्षतेचा आदर्श ठेवला आहे. त्या

पूर्ण वाचा →

संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना समान हक्क का दिले आहेत? open

. देशात जातीयवाद न होता सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा , म्हणून संविधानाने भारतातील नागरिकांना समान हक्क दिले आहेत.....

पूर्ण वाचा →

राजभाषा किती आहेत? open

अधिकृत भाषांची सूची
इंग्रजी आणि हिंदीप्रमाणेच खाली दिलेल्या २१ भाषांना भारतीय राज्यघटनेने अधिकृत आणि राजभाषा असा दर्जा दिला आहे.

पूर्ण वाचा →