भारतात शेतीयोग्य जमीन किती आहे?
भारताकडे सुमारे 159 दशलक्ष हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे
पूर्ण वाचा →भारताकडे सुमारे 159 दशलक्ष हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →खरेदीखत सहजासहजी रद्द होत नाही. खरेदीखत रद्द करण्याचा अधिकार फक्त सर्वोच्च न्यायालयाला असतो.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →हस्तांतरण म्हणजे मालमत्तेची, निधीची किंवा मालकी हक्कांची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारी हालचाल . ज्या प्रक्रियेद्वारे निधी किंवा मालमत्तेची मालकी नवीन मालकाला पुन्हा नियुक्त केली जाते त्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी हस्तांतरण देखील वापरले जाते.
जमीन नवीन खरेदी केली असल्यास खरेदी किंमत किंवा शासकीय दर यापैकी जे जास्त असेल त्याच्या 6% रक्कम चलन म्हणून भरावी लागेल तसेच स्टॅम्प,टायपिंग आणि दस्त बनवणारे वकील यांची फी द्यावी लागेल. तरीही तलाठी कार्यालयात रजिस्टर ला नोंद करण्यासाठी तलाठी
पूर्ण वाचा →पृथ्वीशी संलग्न असलेल्या वनस्पती किंवा झाडांना स्थावर मालमत्ता म्हणून संबोधले जाते. प्रत्यक्षात, ते कायदेशीर कायदे आणि कर आकारणीसाठी जबाबदार राहतात. याउलट, जंगम मालमत्ता म्हणजे काही मौल्यवान वस्तू ज्या हलवल्या जाऊ शकतात, जसे की दागिने, संगणक, घड्याळे, पैसे इ.
पूर्ण वाचा →वतनदारी बऱ्याच समाजात होती. जसे कि ब्राह्मण , कायस्थ, धनगर, मुस्लिम, कोळी, भंडारी, माळी, रामोशी, गुरव आणि हरिजन या सगळ्या समाजाकडे होती.
पूर्ण वाचा →उप विभागीय अधिकारी (एसडीओ / एसडीएम) विभागाचा प्रमुख असून उपविभागीय अधिकारी हा सहाय्यक जिल्हाधिकारी, आयएएस किंवा उपजिल्हाधिकारी कॅडर मधील आहेत . ते त्यांच्या विभागात कार्यरत असलेले उप विभागीय न्यायदंडाधिकारी आहेत. उपविभागीय कार्यालये जिल्हाधिकारी यांची प्रतिकृती असून ते प्रशासकीय व्यवस्थेत मध्यस्थ
पूर्ण वाचा →कार्यक्षेत्र तलाठ्याच्या कार्यक्षेत्रास सज्जा किंवा साझा असे म्हणतात. सर्वसाधारणपणे १ ते ३ गावाच्या समूहास एक तलाठी असतो. सज्यातील सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते.
पूर्ण वाचा →