जालना जिल्ह्याचे जुने नाव काय?
जालना हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर असून जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. जालना शहराचे पूर्वीचे नाव जानकीपुर होते.
पूर्ण वाचा →जालना हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर असून जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. जालना शहराचे पूर्वीचे नाव जानकीपुर होते.
पूर्ण वाचा →
प्रधान न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायालय : श्री निरज पी. धोटे सामान्य लोकांना न्याय मिळण्यासाठी, जिल्हा न्यायालय व सत्र न्यायालय जिल्हयामध्ये कार्यरत आहे.
जालना जिल्हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे.
पूर्ण वाचा →
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे व्यापकपणे भिन्न आहे. लैंगिक प्रमाण कमी होण्यामागील प्रमुख कारणे म्हणजे जन्माच्या वेळेस लिंग गुणोत्तर, लैंगिक-निवडक गर्भपात, मुलांचे लैंगिक गुणोत्तर आणि मृत्युदरातील लैंगिक-भेदभाव इ. यामुळे, पुरुष आणि समाजावर त्याचे बरेच परिणाम होतात.
पुरुषांची लोकसंख्या 10,15,116 आणि स्त्रीची लोकसंख्या 9, 43,367 आहे. जिल्ह्यात स्त्री-पुरुष प्रमाण 1000/9 37 असे आहे.
पूर्ण वाचा →भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे. २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत. म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.
पूर्ण वाचा →१९०१ मधील लिंग गुणोत्तर प्रमाण दर १,००० पुरुषांमागे ९७२ स्त्रिया असे होते; तर २००१ मध्ये ते दर १,००० पुरुषांमागे ९३३ स्त्रिया इतके कमी झालेले आहे.
पूर्ण वाचा →2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंगगुणोत्तर 894 आहे. बाल लिंगगुणोत्तर हे 0–6 वर्षे वयोगटातील 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या आहे.
पूर्ण वाचा →भारताची दर दहा वर्षांनी होणारी जनगणना
पूर्ण वाचा →मौर्य साम्राज्य हे प्राचीन जगाच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य असून भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य होते.
पूर्ण वाचा →