नवीन प्रश्न

जालना जिल्ह्याचे जुने नाव काय? open

जालना हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर असून जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. जालना शहराचे पूर्वीचे नाव जानकीपुर होते.

पूर्ण वाचा →

जालना जिल्ह्याच्या न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश कोण आहेत? open


प्रधान न्‍यायाधीश, जिल्‍हा व सत्र न्‍यायालय : श्री निरज पी. धोटे सामान्‍य लोकांना न्‍याय मिळण्‍यासाठी, जिल्‍हा न्‍यायालय व सत्र न्‍यायालय जिल्‍हयामध्‍ये कार्यरत आहे.

पूर्ण वाचा →

जालना मध्ये काय प्रसिद्ध आहे? open

जालना जिल्‍हा हा हायब्रीड सीड्ससाठी प्रसिद्ध असून स्‍टील रिरोलिंग मिल, बिडी उद्योग, शेतीवर आधारित उद्योगधंदे उदा. दाल मिल, बी-बियाणे, तसेच मोसंबीसाठी देखील प्रसिद्ध आहे.

पूर्ण वाचा →

एखाद्या प्रदेशातील लिंग गुणोत्तर कमी असल्यास त्याची कारणे काय? open


राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे व्यापकपणे भिन्न आहे. लैंगिक प्रमाण कमी होण्यामागील प्रमुख कारणे म्हणजे जन्माच्या वेळेस लिंग गुणोत्तर, लैंगिक-निवडक गर्भपात, मुलांचे लैंगिक गुणोत्तर आणि मृत्युदरातील लैंगिक-भेदभाव इ. यामुळे, पुरुष आणि समाजावर त्याचे बरेच परिणाम होतात.

पूर्ण वाचा →

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या किती आहे? open

भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे. २०११ सालच्या जनगणना अहवालानुसार भारतात १००० पुरुषांमागे ९४० स्त्रिया आहेत. म्हणजेच लिंग गुणोत्तर ९४० आहे.

पूर्ण वाचा →

भारताच्या पहिल्या जनगणनेत स्त्रियांचे प्रमाण किती होते? open

१९०१ मधील लिंग गुणोत्तर प्रमाण दर १,००० पुरुषांमागे ९७२ स्त्रिया असे होते; तर २००१ मध्ये ते दर १,००० पुरुषांमागे ९३३ स्त्रिया इतके कमी झालेले आहे.

पूर्ण वाचा →

जनगणना २०११ प्रमाणे महाराष्ट्रातील ० ते ६ वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे? open

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंगगुणोत्तर 894 आहे. बाल लिंगगुणोत्तर हे 0–6 वर्षे वयोगटातील 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या आहे.

पूर्ण वाचा →

मौर्यकाळात जनगणना किती वर्षांनी होत असे? open

मौर्य साम्राज्य हे प्राचीन जगाच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य असून भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य होते.

पूर्ण वाचा →