नवीन प्रश्न
१८५७ च्या उठावातील हुतात्मे कोण?
शेवटी ग्रेनेडिअर शेखपट्टने मंगल पांडेस पकडले ही चकमक पाहणार्या एकाही हिंदी सैनिकास मंगल पांडे यांस मदत करावी असे वाटले नाही शेवटी कोर्ट मार्शल होऊन 8 एप्रिल 1857 रोजी मंगल पांडे यांस फासावर चढविण्यात आले. अशा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन नियतकालिकाने 2023 साठी 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित केले आहे.१
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi अठराशे सत्तावन च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता?
लॉर्ड कॅनिंग (1856-1862) 'शिपाई बंड' किंवा झालेल्या महान बंडाच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय होते. 1857 चा उठाव हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा खूण आहे, जो लॉर्ड कॅनिंगच्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाला.
अठराशे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi मुंबई प्रांताचा पहिला इंग्रज गव्हर्नर कोण होता?
इंग्रजांनी जिंकलेल्या मराठी मुलखावर एल्फिन्स्टनची प्रथम दक्षिणेचा आयुक्त म्हणून नेमणूक झाली. पुढे त्याचे प्रशासकीय कौशल्य पाहून त्यास १८१९ मध्ये मुंबई प्रांताचा गव्हर्नर नेमण्यात आले.
एल्फिन्स्टन मौंट स्ट्यूअर्ट
(६ ऑक्टोबर १७७९-२० नोव्हेंबर १८५९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi तलाठी हा गावपातळीवर शासनाचा प्रतिनिधी असतो. त्याच्या हाती साधारणतः एक ते पाच गावे असतात.
जमीन महसूल प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे;
1. जमीन महसुलाचे मुल्यांकन करणे आणि गोळा करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने स्थानिक उपकर वसूल करणे, न्यायालयीन शुल्क वसुली करणे, कर्जे व
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 108 views🌐 marathi महसूल दिन म्हणजे काय?
दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करणार्या या यत्रणेतील कार्यरत अधिकार्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यातून उतराई होण्याची संधी शासनाला मिळावी म्हणून दरवर्षी १ ऑगस्टला महसूल दिन साजरा केला जावा, अशी संकल्पना पुढे आली.
1 ऑगस्ट आज महसूल
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 62 views🌐 marathi महाराष्ट्र राज्याची विभागणी एकूण पाच प्रादेशिक विभागात केली आहे.
1 विदर्भ
2 मराठवाडा
3 खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र
4 कोकण
5 पश्चिम महाराष्ट्र
वरील पाच प्रादेशिक विभागांमध्ये महाराष्ट्रातील जिल्हे आहेत.
महाराष्ट्रातील 36
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi चंद्रपूर कुठे आहे?
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी 'चांदा' म्हणत असत. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा गडचिरोली जिल्हा वेगळा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi चंद्रपूर जिल्हा कुठे आहे?
चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. चंद्रपूरला आधी 'चांदा' म्हणत असत. चंद्रपूर ही गोंड राजांची राजधानी होती व नंतर १७ व्या शतकात नागपूरच्या भोसले मराठ्यांनी चंद्रपूर ताब्यात घेतले. इ.स.१९८१ला चंद्रपूर जिल्ह्यातून नवा गडचिरोली जिल्हा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi भंडारा जिल्हा कुठे आहे?
भंडारा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. हा जिल्हा राज्याच्या ईशान्य भागात आहे. भंडाऱ्याची लोकसंख्या ११,९८,८१० आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३७१६ चौरस किलोमीटर आहे. हा जिल्हा तळ्यांसाठी व सुगंधी तांदुळाच्या जातींसाठी प्रसिद्ध आहे. याला तलावाचा जिल्हा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi