ऐतिहासिक कालखंड म्हणजे काय ते थोडक्यात लिहा?
ज्या कालखंडाचा इतिहास ज्ञात आणि लिखित स्वरूपात उपलब्ध आहे त्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे म्हणतात.
पूर्ण वाचा →ज्या कालखंडाचा इतिहास ज्ञात आणि लिखित स्वरूपात उपलब्ध आहे त्या कालखंडाला ऐतिहासिक कालखंड असे म्हणतात.
पूर्ण वाचा →शिलालेख म्हणजे दगडावर अथवा शिळेवर कोरून ठेवलेला मजकूर. लिखित मजकूर अनंत कालपर्यंत टिकून रहावा म्हणून तो दगडी शिळेवर कोरून ठेवायची प्रथा आस्तित्वात होती. पुरातत्त्व शास्त्रात याला पुराभिलेख असे म्हटले जाते. राजकीय, धार्मिक व सामाजिक आणि ऐतिहासिक माहिती मिळविण्याच्या दृष्टीने असे
पूर्ण वाचा →औरंगाबाद जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील सर्वात महत्वाचा जिल्हा आहे
पूर्ण वाचा →एकूण 5 प्रादेशिक विभागात विभागणी होते
पूर्ण वाचा →मराठवाडा हा प्रदेश (विभागीय मुख्यालय) जालना, औरंगाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. एकेकाळी हैदराबादच्या निजामाच्या पूर्वीच्या राज्याचा भाग होता.
पूर्ण वाचा →मराठवाड्यातील २६ तालुके
पूर्ण वाचा →भारतामध्ये सद्यस्थितीला 28 घटक राज्य व आठ केंद्रशासित प्रदेश आहेत.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाल्यास गेली कित्येक वर्षे स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र हे देशातील भौगोलिक प्रदेशाच्या निकषावर एक मोठे राज्य मानले जाते. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण असे चार प्रदेश महाराष्ट्राचे वैशिष्ट्यपूर्ण घटक मानले जातात.
पूर्ण वाचा →भारताची १३१ कोटी आहे.
पूर्ण वाचा →2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.2 कोटी आहे, हे प्रमाण देशाच्या लोकसंख्येच्या 9.4% इतके आहे.
पूर्ण वाचा →