नवीन प्रश्न
समाजशास्त्र सर्व प्रकारच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास करते म्हणून त्यास सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते. समाज व सामाजिक संबंधाचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिला समाजशास्त्राची वैज्ञानिक पद्धत असे म्हटले जाते.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्यासाठी उपाय :
धर्म, जात, भाषा सर्वांचा विचार सोडून देशातील सर्व नागरिक एकच आहोत असा विचार करायला हवा. राष्ट्रीय हितासाठी प्रादेशिक हितसंबंधांचा त्याग करावा लागतो. भाषावाद, संप्रदाय वाद आणि जातीयवाद कायमचा दफन करावा लागतो. आणि देशातील एकात्मता वाढविण्यासाठी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi जेथे कायदा हाच अंतिम असतो आणि सर्व नागरिक आणि सत्ताधारी यांना कायद्याचे सार्वभौमत्व मान्य करावे लागते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi या पश्चिमी संस्कृतीतील राज्यशास्त्राचा प्रारंभ व्यवस्थित, आकर्षक आणि सर्वांगीण स्वरूपात प्लेटोपासून सुरू होतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi ज्यामध्ये सातत्याने स्वमूल्यांकन व स्वविकास यांसाठीच्या तीव्र इच्छेचा अंतर्भाव असतो'. शिक्षक म्हणून काम करताना शिक्षकाची सामाजिक पातळीवर जागरुकता, विचार प्रक्रियेत लवचिकता आणि सर्व बाजू विचारात घेऊन परिस्थितीचे काटेकोर तर्कशुद्ध विश्लेषण महत्त्वाचे असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi जर्मनीतल्या या राज्याचं नाव जागतिक इतिहासात कोरलं गेलं आहे. कारण, याच ठिकाणी सन १६४८ मध्ये वेस्टफेलियाचा शांततेचा करार होऊन, प्रत्येक देशाला त्याच्या सुनिश्र्चित प्रदेशांवर संकुचित सार्वभौमत्व देणाऱ्या 'राष्ट्र-राज्य'ची आधुनिक संकल्पना अस्तित्वात आली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi राष्ट्रीय एकात्मता म्हणजे जात, पंथ,वंश, धर्म किंवा लिंग काहीही असले तरी लोकांमधील बंध आणि एकता. देशातील समुदाय आणि समाजांतर्गत एकता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याची भावना म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय. राष्ट्रीय एकात्मता ही विविधता असूनही देशाला एकसंध आणि मजबूत ठेवण्यास मदत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi आवश्यक गुणधर्मांचे सामान्यीकरण आणि अप्रत्यक्ष प्रतिबिंब आणि गोष्टींमधील परस्परसंबंध आहे .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi महाराष्ट्र लोकसंख्या 2011 ची जनगणना
कि. मी. महाराष्ट्राची घनता 365 प्रति वर्ग किमी आहे, जी राष्ट्रीय सरासरी 382 प्रति चौरस किमीपेक्षा कमी आहे.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi म्हणून त्या ऋषीने येथे कधीही दर्भ उगवणार नाही, असा शाप दिल्याचा उल्लेख आढळतो. यावरून 'दर्भ' हे गवत जे पूर्वी धार्मिक विधींमध्ये पूजेकरिता व आसन बनविण्याकरिता वापरले जात असे ते जेथे कधीही उगवणार नाही, असा प्रदेश म्हणजे 'विदर्भ' होय! त्यामुळे या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi