नवीन प्रश्न

समाजशास्त्र मध्ये शिकवण्याच्या पद्धती ला काय म्हटले जाते? open

समाजशास्त्र सर्व प्रकारच्या सामाजिक संबंधांचा अभ्यास करते म्हणून त्यास सामाजिक शास्त्र असे म्हटले जाते. समाज व सामाजिक संबंधाचा अभ्यास करण्यासाठी जी पद्धत वापरली जाते तिला समाजशास्त्राची वैज्ञानिक पद्धत असे म्हटले जाते.

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी आपण काय करू शकतो? open

राष्ट्रीय एकात्मता कायम राखण्यासाठी उपाय :
धर्म, जात, भाषा सर्वांचा विचार सोडून देशातील सर्व नागरिक एकच आहोत असा विचार करायला हवा. राष्ट्रीय हितासाठी प्रादेशिक हितसंबंधांचा त्याग करावा लागतो. भाषावाद, संप्रदाय वाद आणि जातीयवाद कायमचा दफन करावा लागतो. आणि देशातील एकात्मता वाढविण्यासाठी

पूर्ण वाचा →

राज्यशास्त्राच्या अध्ययनाचा प्रारंभीचे स्वरूप कसे होते? open

या पश्चिमी संस्कृतीतील राज्यशास्त्राचा प्रारंभ व्यवस्थित, आकर्षक आणि सर्वांगीण स्वरूपात प्लेटोपासून सुरू होतो.

पूर्ण वाचा →

विमर्शी विचार म्हणजे काय? open

ज्यामध्ये सातत्याने स्वमूल्यांकन व स्वविकास यांसाठीच्या तीव्र इच्छेचा अंतर्भाव असतो'. शिक्षक म्हणून काम करताना शिक्षकाची सामाजिक पातळीवर जागरुकता, विचार प्रक्रियेत लवचिकता आणि सर्व बाजू विचारात घेऊन परिस्थितीचे काटेकोर तर्कशुद्ध विश्लेषण महत्त्वाचे असते.

पूर्ण वाचा →

राष्ट्र राज्य संकल्पना कुठे अस्तित्वात होती? open

जर्मनीतल्या या राज्याचं नाव जागतिक इतिहासात कोरलं गेलं आहे. कारण, याच ठिकाणी सन १६४८ मध्ये वेस्टफेलियाचा शांततेचा करार होऊन, प्रत्येक देशाला त्याच्या सुनिश्र्चित प्रदेशांवर संकुचित सार्वभौमत्व देणाऱ्या 'राष्ट्र-राज्य'ची आधुनिक संकल्पना अस्तित्वात आली

पूर्ण वाचा →

राष्ट्रवादी एकात्मता म्हणजे काय? open

राष्ट्रीय एकात्मता म्हणजे जात, पंथ,वंश, धर्म किंवा लिंग काहीही असले तरी लोकांमधील बंध आणि एकता. देशातील समुदाय आणि समाजांतर्गत एकता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याची भावना म्हणजे राष्ट्रीय एकात्मता होय. राष्ट्रीय एकात्मता ही विविधता असूनही देशाला एकसंध आणि मजबूत ठेवण्यास मदत

पूर्ण वाचा →

२०११ नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती आहे? open

महाराष्ट्र लोकसंख्या 2011 ची जनगणना
कि. मी. महाराष्ट्राची घनता 365 प्रति वर्ग किमी आहे, जी राष्ट्रीय सरासरी 382 प्रति चौरस किमीपेक्षा कमी आहे.

पूर्ण वाचा →

विदर्भ हे नाव कसे पडले? open

म्हणून त्या ऋषीने येथे कधीही दर्भ उगवणार नाही, असा शाप दिल्याचा उल्लेख आढळतो. यावरून 'दर्भ' हे गवत जे पूर्वी धार्मिक विधींमध्ये पूजेकरिता व आसन बनविण्याकरिता वापरले जात असे ते जेथे कधीही उगवणार नाही, असा प्रदेश म्हणजे 'विदर्भ' होय! त्यामुळे या

पूर्ण वाचा →