नवीन प्रश्न
भारतीय संसदेची खालची सभा लोकसभा ही खासदारांची बनलेली असते| प्रत्येक खासदार हा एकाच भौगोलिक मतदार संघ प्रतिनिधित्व करतो| सध्या येथे ५४३ मतदारसंघ आहेत| भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या लोकसभेचे जास्तीत जास्त आकार ५५० सदस्य आहेत जे ५३० सदस्य आहेत जे राज्यांमधील
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi १/३ सदस्य विधानसभेच्या सदस्यांकडून निवडले जातात. १/३ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सदस्य निवडले जातात. १/१२ शिक्षक मतदार संघातून सदस्य निवडले जातात. १/१२ पदवीधर मतदार संघातून सदस्य निवडले जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 57 views🌐 marathi मतदारसंघ हा निवडणुकीसाठी ठरविला गेलेला मतदारांचा गट होय. बहुतेक वेळा असा गट भौगोलिक निकषांवरून ठरतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 54 views🌐 marathi
भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 46 views🌐 marathi 1951-52 आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi लोकसभा आणि विधानसभा दोन्हीचा कार्यकाल पाच वर्ष असतो. यांचे निवडणूकांसाठी सर्वात पहिले निर्वाचन आयोग अधिसूचना जारी करते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi
स. १५१२ मध्ये बहामनी राजवटीतून बंड करून किल्ले गोवळकोंडा येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुली कुत्ब शाह याने गोवळकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून मुसी नदीच्या किनारी असलेल्या हैदराबाद केले. त्यानेच शहरात चारमिनार या वास्तूची उभारणी केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi शेवटी १३ सप्टेंबर १९४८रोजी भारत सरकारने हैदराबाद राज्यावर लष्करी कारवाई करून ते भारतीय संघराज्यात विलीन करून घेतले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi सय्यद कासिम रझवी (कासिम रझवी; 17 जुलै 1902 - 15 जानेवारी 1970) हे हैदराबाद संस्थानातील राजकारणी होते. डिसेंबर 1946 पासून ते 1948 मध्ये राज्याच्या भारतात प्रवेश होईपर्यंत ते मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष होते. ते राज्यातील रझाकार मिलिशियाचे संस्थापक देखील होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi सर्व मिळून वार्षिक उत्पन्न दोन कोटी रुपये होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi