लोकसभेच्या प्रत्येक मतदारसंघात साधारण किती लोकसंख्या असते?
भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत.
भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत.
1951-52 आहे.
पूर्ण वाचा →लोकसभा आणि विधानसभा दोन्हीचा कार्यकाल पाच वर्ष असतो. यांचे निवडणूकांसाठी सर्वात पहिले निर्वाचन आयोग अधिसूचना जारी करते.
पूर्ण वाचा →
स. १५१२ मध्ये बहामनी राजवटीतून बंड करून किल्ले गोवळकोंडा येथे कुतुबशाही स्थापन झाली. नंतरच्या काळात महंमद कुली कुत्ब शाह याने गोवळकोंडा येथील सततच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून मुसी नदीच्या किनारी असलेल्या हैदराबाद केले. त्यानेच शहरात चारमिनार या वास्तूची उभारणी केली.
शेवटी १३ सप्टेंबर १९४८रोजी भारत सरकारने हैदराबाद राज्यावर लष्करी कारवाई करून ते भारतीय संघराज्यात विलीन करून घेतले.
पूर्ण वाचा →सय्यद कासिम रझवी (कासिम रझवी; 17 जुलै 1902 - 15 जानेवारी 1970) हे हैदराबाद संस्थानातील राजकारणी होते. डिसेंबर 1946 पासून ते 1948 मध्ये राज्याच्या भारतात प्रवेश होईपर्यंत ते मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष होते. ते राज्यातील रझाकार मिलिशियाचे संस्थापक देखील होते.
पूर्ण वाचा →सर्व मिळून वार्षिक उत्पन्न दोन कोटी रुपये होते.
पूर्ण वाचा →वेदप्रकाश हुतात्मा झाले, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील वेदप्रकाश हे पहिले हुतात्मा, ही बातमी सर्वदूर पोहचली,सर्वत्र हाहाकार माजला. हैदराबाद संस्थानातील जनआंदोलन तीव्र होण्यास ही घटना खऱ्या अर्थाने कारणीभूत ठरली. नागदिव्याच्या सणाच्या आदल्या दिवशी वेदप्रकाश यांनी बलिदान दिले.
पूर्ण वाचा →या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, जानकीलालजी राठी, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, किशनसिंग राजपूत,गोविंदराव पानसरे, बहिर्जी बापटीकर, राजाभाऊ वाकड,विश्र्वनाथ भिसे,जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले.
पूर्ण वाचा →औरंगाबाद मध्ये मराठवाडा मुक्तीचा इतिहास चिरंतन राहावा म्हणून मुक्ती स्तंभ उभारण्यात आला आहे
पूर्ण वाचा →