नवीन प्रश्न

पुण्याजवळील पाषाण येथील पेठेचे नाव काय? locked

पुण्यातील १७ पेठा, प्रत्येक नावामागचा स्वतंत्र इतिहास माहित करून घ्यायलाच हवा!

१. कसबा पेठ
१४ व्या शतकात उभा केलेला हा पुण्यातील सर्वात जुना भाग. इथेच लालमहाल आणि पुण्याचे ग्रामदैवत असलेला मानाचा पहिला कसबा गणपती कसबा गणपती आहे. ही पेठ चालुक्यांच्या काळात

पूर्ण वाचा →

ब्रिटिशांनी मुंबई बंदराचा विकास कधी केला? locked

ब्रिटिशांनी मुंबई बंदराचा विकास कधी केला?

मुंबई हा सात बेटांचा समूह होता. या बेटांवर पाषाणयुगापासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. याचा सर्वांत जुना लिखित पुरावा इ.स.पू. २५० सालातील असून यात मुंबई शहराचा उल्लेख ग्रीकांनी (Heptanesia असा) नोंदवला आहे. इ.स.पू. ३ च्या

पूर्ण वाचा →

सोलापूर जिल्ह्यातील तालुके किती आहेत? locked

सोलापूर जिल्ह्यातील तालुके 11 आहेत.

सोलापूर जिल्हा तालुका यादी-

अनु. क्र तालुका पिन कोड
1 सोलापूर उत्तर 413001
2 बार्शी 413401
3 सोलापूर दक्षिण 413002
4 अक्कलकोट 413216
5 माढा

पूर्ण वाचा →

औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके किती? locked

जिल्ह्यात एकूण १३६२ गावे आहेत. प्रशासकीयदृष्ट्या, जिल्हा ९ तालुक्यांमध्ये विभागलेला आहे व तालुके ५ उप-विभागांमध्ये विभागलेले आहेत

औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके :

1 औरंगाबाद
2 गंगापूर
3 कन्नड
4 खुलताबाद
5 पैठण
6

पूर्ण वाचा →

नाशिक जिल्ह्यातील तालुके किती व कोणते? locked

नाशिक जिल्ह्याला नासिक जिल्हा म्हणून देखील ओळखले जाते. नाशिक जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे.

सीमा

उत्तरेला- धुळे जिल्हा
पूर्वेला- जळगाव जिल्हा
अग्नेयेला - औरंगाबाद जिल्हा
दक्षिणेला-

पूर्ण वाचा →

पुणे व जुन्नर जवळच्या मावळ प्रांताचे एकूण संख्या किती? locked

मावळ हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक तालुका आहे. या तालुक्यात १२ आणि जुन्नर-शिवनेरीखाली १२ अशी एकूण २४ मावळ आहेत.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? locked

महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, तर ३६ जिल्ह्यात मिळून महाराष्ट्रात एकूण ३५८ तालुके आहेत, पण मुंबई शहर जिल्ह्यात एकही तालुका नाही.

महाराष्ट्रात एकूण ६ प्रशासकीय विभागातील ३६ जिल्हे मिळून ३५८ तालुके आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त तालुके हे नांदेड (१६) व यवतमाळ

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती किती आहेत? locked

महाराष्ट्रात एकूण ३५१ पंचायत पंचायत समित्या अस्तित्वात आहेत.

पंचायत समितीची निवडणूक:

पंचायत समितीची निवडणूकीसाठी प्रत्यक्ष, प्रौढ व गुप्त मतदान पद्धती असते. पंचायत समितीच्या मतदार संघाला 'गण' असे म्हणतात. पंचायत समितीचा एक सदस्य साधारणपणे २०,००० लोकसंख्येमागे निवडला जातो. जिल्हापरिषद सदस्य संख्येच्या दुपट्टी इतकी पंचायत

पूर्ण वाचा →

राष्ट्रीय पंचायत दिन कधी साजरा केला जातो? locked

राष्ट्रीय पंचायती राज दिवस हा भारतातील पंचायती राज व्यवस्थेचा राष्ट्रीय दिवस आहे जो दरवर्षी 24 एप्रिल रोजी पंचायती राज मंत्रालयाद्वारे साजरा केला जातो.

भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 24 एप्रिल 2010 हा पहिला राष्ट्रीय पंचायती राज दिवस म्हणून घोषित केला.

पूर्ण वाचा →

ल ना बोंगीरवार समितीची स्थापना कधी करण्यात आली? locked

ल. ना. बोंगिरवार समिती : 

पंचायत राजच्या कारभारांचा अभ्यास करून त्यात काही त्रुटी आहेत का, हे पाहण्यासाठी राज्य सरकारने ल. ना. बोंगिरवार ही समिती २ एप्रिल, १९७० रोजी स्थापन केली. पंचायत राज व्यवस्था अजून प्रभावी करण्यासाठी दुर्बल घटकांना समाविष्टित करून त्यांच्यावर

पूर्ण वाचा →