नवीन प्रश्न

भारताला भारत का म्हणतात? locked

भारताला भारत हे नाव कसे मिळाले याविषयी दोन कथा प्रसिद्ध आहेत. काही जाणकारांच्या मते चंद्रवंशी राजा दुष्यंत आणि विश्वामित्राची कन्या शकुंतला यांचा मुलगा भरत ! याच्या नावावरून आपल्या देशाला भारत असे संबोधल्या जाते.

ऋग्वेदानुसार भारताचे नाव सूर्यवंशी राजा भरताच्या नावावरून पडले

पूर्ण वाचा →

भारताला सागरी सीमा किती? locked

एकूण सात देशांशी आपली सीमा लागून आहे. केंद्र सरकारच्या माहितीनुसार हे 7 देश आहेत : बांगलादेश (4096.7 किमी), चीन (3488 किमी), पाकिस्तान (3323 किमी), नेपाळ (1751 किमी), म्यानमार (1643 किमी), भूटान (699 किमी) आणि अफगाणिस्तान (106 किमी). तर 7516.6 किमीची

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राची राजधानी काय आहे? locked

११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात काय प्रसिद्ध आहे? locked

ऐतिहासिक माहिती प्रमाणे राज्यांत वास्तविक काळात असलेल्या काही मनोरंजक तथ्य जाणून घेवूया.

महामार्गांचे जाळे:

भारतात असलेल्या एकूण महामार्गाच्या तुलनेने आपल्या महाराष्ट्र राज्यांत सर्वात जास्त महामार्गाचे जाळे पसरले असून, त्यांची लांबी सुमारे २,६७,५०० कि. मी. पर्यंत पसरली

पूर्ण वाचा →

राजधान्या किती आहेत? locked


क्रमांक राज्य राजधानी स्थापना
१ आंध्र प्रदेश अमरावती १ ऑक्टो. १९५३
२ आसाम गुवाहाटी १ नोव्हें. १९५६
३ बिहार पाटणा १ नोव्हें. १९५६
४ कर्नाटक बेंगलोर १ नोव्हें. १९५६
५ केरळ तिरुवनंतपूरम १ नोव्हें. १९५६
६ मध्य प्रदेश भोपाळ १ नोव्हें. १९५६
७ ओडिशा भुवनेश्वर १ नोव्हें. १९५६
८ राजस्थान जयपूर

पूर्ण वाचा →