नवीन प्रश्न
राज्याचे घटक: -
लोकसंख्या: - लोकसंख्या नसलेले राज्य शक्य नाही. देशातील संसाधने टिकवून ठेवण्यासाठी लोकसंख्या पुरेशी असावी.
प्रदेश: - सर्व आधुनिक राज्यांसाठी प्रदेश ताब्यात घेणे आवश्यक आधार आहे.
सरकारः -राज्याशिवाय कोणतेही
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi राज्यात चार आवश्यक घटक आहेत:
1 लोकसंख्या
2 प्रदेश
3 सरकार
4 सार्वभौमत्व
1. लोकसंख्या
राज्य ही मानवी संस्था आहे. त्यामुळे लोकसंख्या हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक आहे. लोकांशिवाय कोणत्याही राज्याची कल्पना केली जाऊ शकत नाही, कारण तेथे राज्य करण्यासाठी काही असले पाहिजे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi राज्यपाल हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख होय. तो राज्याचा कार्यकारी प्रमुख या नात्याने कार्य करतो. याचा अर्थ घटक राज्याची कार्यकारी सज्ञ्ल्त्;ाा राज्यपालाच्या हाती असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सी. ई. ओ. ची) निवड यू.पी.एस.सी (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन)मार्फत होते व त्याची नेमणूक राज्य शासन करते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi १९६२ साली जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊन त्या रीतसर अस्तित्वात आल्या व त्यांचा कारभार १५ ऑगस्ट १९६२ पासून सुरू झाला.
लोकल बोर्ड, स्कूल बोर्ड, जनपद सभा, विकास मंडळ, बांधकाम समित्या वगैरे संस्थांचा कारभार जिल्हा परिषदेत विलीन करण्यात आला. मुंबई पूर्णतः शहरी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख असतात आणि ते राज्यातील सर्व कार्यकारी कृती करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi त्यात खासदार, आमदार, महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य, पंचायत समिती सदस्यांना त्या-त्या पदावर असेपर्यंत विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. तर माजी आमदार-खासदारांना मात्र जिल्हाधिकाऱ्यांना विनंतीपत्र दिल्याखेरीज या पदावर कायम राहता येणार नसल्याची प्रमुख अट घातली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुणे येथील प्रकल्प संचालक तथा पुणे उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र दुदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi महाराष्ट्रात ७५,००० ते १ लाख लोकसंख्येसाठी व १०० ते १२५ खेड्यांसाठी एक विकास गट समितीने पंचायत समितीला जास्त अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ कलम ५६ अन्वये प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi महाराष्ट्रात एकूण ६ प्रशासकीय विभागातील ३६ जिल्हे मिळून ३५८ तालुके आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त तालुके हे नांदेड (१६) व यवतमाळ (१६) या जिल्ह्यात असून त्यापाठोपाठ, रायगड (१५), नाशिक (१५), जळगाव (१५), चंद्रपूर (१५) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
मुंबई शहर या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi