जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक कोण तयार करते?
जिल्हा परिषदेचे अंदाजपञक मुख्य कार्यकारी अधिकारी तयार करतात व स्थायी समिती अंदाजपञकाला मंजुरी देते.
पूर्ण वाचा →जिल्हा परिषदेचे अंदाजपञक मुख्य कार्यकारी अधिकारी तयार करतात व स्थायी समिती अंदाजपञकाला मंजुरी देते.
पूर्ण वाचा →जिल्हा परिषदेची निवडणूक पाच वर्षांनी होतात.
प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा परिषद आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका असलेली शहरे वगळून जिल्ह्याचा बाकी सर्व भाग त्यांच्या कक्षेत येतो. तसेच समाज विकास योजनेनुसार पाडण्यात आलेल्या प्रत्येक गटासाठी पंचायत समिती ही संस्था जिल्हा परिषदेच्या नेतृत्वाखाली काम
या समितीत एकूण नऊ सभासद असतात.
या समितीची स्थापना ही १९९२ पासून करण्यात आली. या समितीत 8 जि. प. सभासद असतात. जि. प. अध्यक्ष मृदसंधारण, जमिनीच्या धूप थांबवण्याच्या विविध उपाययोजना करणे, पाणीपुरवठा योजना आखणे व चालविणे, आदी कार्ये ही समिती करते.या
जिल्हा परिषदेची मुदत पाच वर्षे असते.
जिल्हा परिषदेत किमान चाळीस व कमाल साठ सभासद प्रत्यक्ष मतदानाने निवडून आलेले असतात. त्यासाठी जिल्ह्याचे आवश्यक तेवढे मतदारसंघ राज्य सरकार ठरवून देते. साधारणपणे ३५,००० लोकसंख्येला एक प्रतिनिधी असतो. अनुसूचीत जाती व जमातींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात
जिल्हाधिकारी हे जिल्हा प्रशासनाचे कार्यकारी प्रमुख आणि विविध विभागांचे जिल्हा अधिकारी असतात.
जिल्हाधिकारी:
जिल्हाधिकारी हे जिल्ह्याच्या महसूल प्रशासनातील सर्वोच्च अधिकारी आहेत.
एक जिल्हा दंडाधिकारी, सामान्यतः डीएम म्हणून संक्षेपित, एक भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहे
जिल्हा परिषदेच्या वर्षात 4 बैठका होऊ शकतात.
पूर्ण वाचा →जिल्हा परिषदेच्या वर्षातून किमान किती बैठका होतात:
जिल्हा परिषदेच्या विचारानुसार तीन महिने म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक होणे आवश्यक आहे वर्षातून चार बैठका होतात किमान 15 दिवस आधी सदस्यांना सूचना द्यावी लागते विशेष सभा असेल तर दहा दिवस आधी सूचना
आंतरराज्य परिषदेचे अध्यक्ष पंतप्रधान असतात. केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे सहा मंत्री पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केले जातील
पूर्ण वाचा →प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक मुख्य कार्यकारी अधिकारी व एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील व त्यांची नेमणूक राज्य शासन करील.
प्रत्येक मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी हे राज्य शासनाकडून बदली केले जाण्यास पात्र असतील.
जर जिल्हा
या समितीत एकूण नऊ सभासद असतात. उपाध्यक्ष हे या समितीचे सभापती असतात.
पूर्ण वाचा →