नवीन प्रश्न
01 इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला
02 विजयालक्ष्मी पंडीत संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)
03 सी. बी. मुथम्मा पहिली महिला राजदूत
04 सरोजिनी नायडू पहिली महिला राज्यपाल (उत्तरप्रदेश)
05 सुचेता कृपलानी पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)
06 राजकुमारी अमृत कौर पहिली महिला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 278 views🌐 marathi 2020 चे राज्यपाल कोण?
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 76 views🌐 marathi विजयालक्ष्मी पंडित ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या, कालावधी 28 नोव्हें, 1962 ते 08 ऑक्टोबर, 1964.
विजयालक्ष्मी पंडित (पूर्वाश्रमीच्या नेहरू) (जन्म : अलाहाबाद, १८ ऑगस्ट १९००; - डेहराडून, १ डिसेंबर १९९०) या एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी होत्या. त्या महाराष्ट्राच्या ६
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 83 views🌐 marathi १९५६ ते १९६२ पर्यंत मुंबईचे राज्यपाल म्हणून काम केले.
श्री प्रकाश यांचा जन्म १८९० मध्येवाराणसी येथे भगवान दास यांच्या घरी झाला. [१] त्यांचे शालेय शिक्षण सेंट्रल हिंदू बॉईज स्कूल CHBS (BHU) वाराणसी येथे झाले आणि केंब्रिजमधून पदवी प्राप्त केली. [१][२]
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 213 views🌐 marathi महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी आहेत.
भगतसिंग कोश्यारी ( १७ जून १९४२) हे एक भारतीय राजकारणी व महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते मे १९९७मध्ये ते उत्तर प्रदेश राज्याच्या विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. ते भारतामधल्या उत्तराखंड राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 82 views🌐 marathi सध्या महाराष्ट्रात ७८ इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. १७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 103 views🌐 marathi भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो. राज्यातील विधानसभेच्या (विधानसभा) निवडणुकांनंतर, राज्याचे राज्यपाल सहसा बहुमत असलेल्या पक्षाला (किंवा युती) सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात.
राज्यपाल हा घटकराज्याचा नामधारी प्रमुख असतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात.
भारतातील कार्यकाल:
सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.[१]
मृत्यूने ते पद
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 81 views🌐 marathi देशाचे नाव भरत घराण्याच्या नावावरुन पडले. राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचा मुलगा असलेला महान राजा भरत हा या घराण्याचा पुढारी होता असे म्हणतात. राजा भरत हा भारताचा पहिला राजा मानला जातो. म्हणूनच अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi