नवीन प्रश्न
राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालाच्या हाती असते. इवलेसे|rajyapal राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते.
राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीव्दारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो
पात्रता:
1
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 87 views🌐 marathi राज्यपालाची नियुक्ती
राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो.
भारतीय राज्यपालपदासाठीची पात्रता
राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक असते -
1. ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
2. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 94 views🌐 marathi राज्यपालांना 3 लाख 50 हजार रुपये मासिक वेतन दिले जाते. भारताच्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींनंतर कोणत्याही सरकारी पदावर असलेल्या व्यक्तीला दिले जाणारे हे सर्वोच्च वेतन आहे.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 94 views🌐 marathi दिल्लीच्या तख्तावर अधिराज्य गाजवणारी एकमेव महिला शासक रझिया सुलतान.
भारताच्या इतिहासात किती तरी चांगले शासक होऊन गेल्याचे दाखले मिळतात. राजा सतकर्णी पासून ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजापर्यंत असे अनेक राजे होऊन गेले ज्यांनी पराक्रम तर गाजवलाच पण, जनतेचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi कन्ना मडावी हे माडीया जमातीचे पहिले डॉक्टर आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi भारताची पहिली लोकसभा १९५१ च्या सार्वजनिक निवडणुकीनंतर १७ एप्रिल १९५२ रोजी अस्तित्वात आली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi रझिया सुलतान भारताच्या इतिहासातील पहिली आणि शेवटची स्त्री मुस्लिम शासक होती. तिने १२३६ ते १२४० यादरम्यान दिल्लीवर आपली हुकुमत गाजवली.
रझिया सुलतान:
( १३ नोव्हेंबर १२४०). दिल्लीच्या तख्तावर विराजमान होणारी तार्तर (इल्बारी) घराण्यातील पहिली राणी. तिचे चारित्र्य, चरित्र आणि कर्तृत्व यांविषयी इतिहासात
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi रझिया सुलतान भारताच्या इतिहासातील पहिली आणि शेवटची स्त्री मुस्लिम शासक होती. तिने १२३६ ते १२४० यादरम्यान दिल्लीवर आपली हुकुमत गाजवली. ती स्वतःला सुलतान म्हणवून घेत असे, तिच्यापुर्वी कोणत्याही स्त्रीला ही बिरुदावली मिळाली नव्हती.
१० नोव्हेंबर १२३६ मध्ये ती जलालत-उद-दिन रझिया या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi आनंदीबाई गोपाळराव जोशी (३१ मार्च, १८६५:कल्याण, - २६ फेब्रुवारी, १८८७:पुणे) या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या.
वैद्यकीय शिक्षण:
आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत गोपाळरावांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर यांना मान्य
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 118 views🌐 marathi स्वातंत्र्यपूर्व भारतात कॅबिनेट पद भूषविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi