राज्याचे प्रमुख कोण असतात?
भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात.
राज्यपाल हा घटकराज्याचा नामधारी प्रमुख असतो.
भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात.
राज्यपाल हा घटकराज्याचा नामधारी प्रमुख असतो.
राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात.
भारतातील कार्यकाल:
सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.[१]
मृत्यूने ते पद
देशाचे नाव भरत घराण्याच्या नावावरुन पडले. राजा दुष्यंत आणि राणी शकुंतला यांचा मुलगा असलेला महान राजा भरत हा या घराण्याचा पुढारी होता असे म्हणतात. राजा भरत हा भारताचा पहिला राजा मानला जातो. म्हणूनच अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की या
पूर्ण वाचा →राज्यपाल ला 3 लाख 50 हजार रुपये मासिक पगार असतो.
पूर्ण वाचा →2018 साली राष्ट्रपतींचा पगार 1,50,000 रुपयांवरुन 5,00,000 रुपये दरमहा करण्यात आला.
पूर्ण वाचा →महाराष्ट्राचे पहिले राष्ट्रपती कोण?
पूर्ण वाचा →राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो.
भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून पद भूषविलेले प्रणव मुखर्जी हे प्रशासकीय कामकाजात अद्वितीय अनुभव असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी केंद्रीय परराष्ट्र, संरक्षण, वाणिज्य आणि अर्थमंत्री म्हणून काम काम पाहिले होते
पूर्ण वाचा →भारतीय राज्यघटनेच्या कलम ५८ मध्ये राष्ट्रपती पदासाठी पात्र होण्यासाठी आवश्यक असलेली प्रमुख पात्रता निश्चित केली आहे. राष्ट्रपती हा,
1 भारताचा नागरिक
2 ३५ वर्षे किंवा त्याहून अधिक वय
3 लोकसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र असणे आवश्यक