नवीन प्रश्न

नवीन आर्थिक धोरणाचे मुख्य वैशिष्ट्य काय आहे? locked

नवीन आर्थिक धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये अशी:
• डी परवाना: केवळ चार उद्योगांना सक्तीचा परवाना आवश्यक आहे. (इलेक्ट्रॉनिक एरोस्पेस, संरक्षण उपकरणे, औद्योगिक स्फोटके, घातक रसायन आणि औषधे, सिगारेट)
• एमआरटीपी अधिनियम रद्द करणे.
• छोट्या क्षेत्रांना प्रोत्साहन.
• परदेशी गुंतवणूकीला प्रोत्साहन
• सार्वजनिक क्षेत्राची भूमिका कमी केली गेली.
• विविध

पूर्ण वाचा →

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होते? locked

इंदिरा प्रियदर्शिनी गांधी (पूर्वाश्रमीच्या नेहरू ; १९ नोव्हेंबर १९१७ - ३१ऑक्टोबर १९८४) या एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव

पूर्ण वाचा →

सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे काय? locked

कारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना आधुनिक उदारमतवादातून उदयाला आली आहे.नकारात्मक स्वातंत्र्य संकल्पनेतून स्वातंत्र्याची संकल्पना परिपूर्ण होत नाही. आधुनिक उदारमतवाद्यांनी स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुभाव,आणि सामूहिक हित या संकल्पनांमध्ये सहसंबंध असल्याचा विचार मांडला.स्वातंत्र्याचा परिणाम समता आणि न्यायावर होतो.

सकारात्मक स्वातंत्र्यनुसार कायदा व्यक्तीला मार्गदर्शन करतो. कायद्याच्या मदतीनेेे व्यक्तीचे

पूर्ण वाचा →

कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी काय केले? locked

कमलादेवी भारतात निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आणि त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात महिलांना सहभागी होऊ देण्यासाठी गांधींजीचं मन वळवलं. 1926मध्ये मद्रास विधानपरिषद निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारीची संधी मिळाली

पूर्ण वाचा →

भारतातील पहिली महिला स्वातंत्र्य सेनानी कोण आहे? locked

भारतातील पहिली महिला स्वातंत्र्य सेनानी
झाशीची राणी लक्ष्मीबाई
अरुणा असफ अली
सरोजिनी नायडू
उषा मेहता
मॅडम भिकाजी कामा
कस्तुरबा गांधी

पूर्ण वाचा →

राज्यघटना म्हणजे काय ते सांगून भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये सविस्तर स्पष्ट करा? locked

भारतीय राज्यघटना जगातील विविध लिखित घटना पैकी मोठी व प्रदीर्घ अशी घटना आहे. भारतीय घटना सर्वसमावेशक विस्तृत व देशाच्या प्रशासनातील महत्त्वाचा दस्तऐवज आहे. १९४९ मध्ये स्वीकारलेल्या घटनेमध्ये १ प्रास्ताविका २२ भाग ३९५ कलमे आणि ८ अनुसूची होत्या.

१) लिखित घटना
भारतीय राज्यघटनेचे

पूर्ण वाचा →

देशाच्या राज्यघटनेने देशातील नागरिकांना दिलेल्या हक्क म्हणजे काय? locked

आपल्या राज्यघटनेत कलम 14 ते 32 या कलमांमध्ये मुलभूत अधिकारांची नोंद स्पष्टपणे केलेली आहे. यात स्वातंत्र्याचा अधिकार, समतेचा अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अधिकार, मालमत्ता अधिकार व घटनात्मक उपाय योजना अधिकार असे सात अधिकार आहेत.

पूर्ण वाचा →

मुलभूत हक्काचे किती प्रकार आहेत? locked

भारतीय संविधानाने प्रदान केलेले सात मूलभूत अधिकार खालील प्रमाणे आहेत.

समानतेचा हक्क
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
शोषणापासून संरक्षणाचा हक्क
धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क
सांस्कृतिक व

पूर्ण वाचा →

भारतीय संविधानामध्ये कलम 12 ते 35 मध्ये काय तरतूद केली आहे? locked

मूलभूत अधिकार ( कलम 12 ते 35)
असे अधिकार जे व्यक्तीच्या जीवनास परिपूर्णता निर्माण करून देतात व ज्यांचा मुख्य उद्देश व्यक्तीचे संरक्षण आणि त्यांचा विकास हेच ध्येय असतो. हे अधिकार भौतिक, मानसिक, नैतिक विकासाकरिता महत्त्वपूर्ण असतात. यामुळे व्यक्तीचा विकास तर होतोच

पूर्ण वाचा →