नवीन प्रश्न

भारताचे स्थान कुठे आहे? locked

• भारत उत्तर-पूर्व गोलार्धात वसलेला असून त्याचे स्थान दक्षिण आशियाच्या मध्यात आहे.भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास भारत हा उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या तिन्ही बाजूने पाणी असल्यामुळे हा आग्नेय आशियातील ते एक प्रमुख द्वीपकल्प बनले आहे.
भारताचा विस्तार:

अक्षवृत्तीय विस्तार

पूर्ण वाचा →

भारताला किती देशांच्या सीमा लागतात? locked

भारताच्या भू-सीमा ७ देशांशी संलग्न आहे.

भारताचा विस्तार:

अक्षवृत्तीय विस्तार : ८४ ते ३७°६’ उत्तर अक्षांश (८°४२८ ते ३७०६५३” उत्तर अक्षांश)
रेखावृत्तीय विस्तार : ६८०७ ते ९७०२५ पूर्व रेखांश (६८०७’३३” ते ९७०२४४७” पूर्व रेखांश)

पूर्ण वाचा →

भारताला लाभलेला समुद्र किनाऱ्याची लांबी किती? locked

भारताला एकूण ७५१६.६ किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे त्यात महाराष्ट्र राज्याला ७२० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे.

पूर्ण वाचा →

भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? locked

भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे.

भारतीय समुद्र किनारा ह्याला पूर्वीपासून जगभरात अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. भारतीय समुद्र किनारा हा भारताच्ता तीनही बाजूंनी वेढलेला आहे . भारतातील १३ राज्यांतील सीमा ह्या समुद्राला जोडल्या गेलेल्या आहेत

पूर्ण वाचा →

भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? locked

भारताचे एकूण क्षेत्रफळ 3.287 million km²
भारत उत्तर-पूर्व गोलार्धात वसलेला असून त्याचे स्थान दक्षिण आशियाच्या मध्यात आहे.भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास भारत हा उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या तिन्ही बाजूने पाणी असल्यामुळे हा आग्नेय आशियातील ते एक प्रमुख द्वीपकल्प बनले आहे.
• भारताचे क्षेत्रफळ

पूर्ण वाचा →

भारताला एकूण किती नावे आहेत? locked

आजच्या स्थितीला भारताचे तीन अधिकाधिक नावे आहेत, इंडिया, भारत, हिंदुस्तान.

भारताला अनेक नावांनी ओळखला जात. भारताला सोने की चिडिया म्हणून देखील ओळखला जात. भारताचे जुने नाव
आर्यावर्त
जम्मबु दीप
भारत वर्ष

पूर्ण वाचा →

भारताचे पहिले नाव काय? locked

भूतकाळात आपला भारत देश हा इतरही बऱ्याच नावांनी ओळखला जात असे.

जांबूद्वीप :

जांबूद्वीप हे भारताचं खूप जुनं नाव आहे. याचा शब्दशः अर्थ जांब वृक्षांची जमीन. भारताचा हा उल्लेख विविध धार्मिक ग्रंथात वाचावयास मिळतो.

जांब म्हणजे जांभूळ आणि द्वीप म्हणजे विस्तीर्ण प्रदेश.

नाभिवर्ष :

जैन

पूर्ण वाचा →

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी संमत करण्यात आला? locked

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ या कायद्यान्वये भारताची फाळणी करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना स्वातंत्र्य देण्यात येउन ब्रिटिश सरकारची ह्या दोन्ही राष्ट्रांसंबंधी काहीही जबाबदारी १५ ऑगस्ट १९४७ नंतर राहणार नाही असे जाहीर करण्यात आले. स्वतंत्र भारताची नवीन घटना

पूर्ण वाचा →