नवीन प्रश्न
महाराष्ट्रास 720 की. मी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्र राज्याचा दक्षिणोत्तर विस्तार 720 की. मी.
महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौ.की.मी. असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा (1ला राजस्थान-3,42,239 चौ.की.मी. , 2रा मध्ये प्रदेश-3,08,252 चौ.की.मी.) देशात तिसरा क्रमांक लागतो. भारताच्या एकूण क्षेत्रफळा पैकी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 108 views🌐 marathi जगात एकूण २३१ सार्वभौम देश आहेत. या जगातील देशांच्या यादीमध्ये जगातील देश त्यांच्या एकूण क्षेत्रफळानुसार क्रमबद्ध केले आहेत.
संयुक्त राष्ट्र म्हणजेच UN ने मान्यता दिलेल्या देशांची संख्या १९५ आहे.
खंडानुसार देशांची संख्या पुढील प्रमाणे आहे.
आशिया खंड :- ४८ देश
आफ्रिका खंड :- ५४
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi • भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.
• भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) : 3,214 कि.मी.
• भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) : 2,933 कि.मी.
• भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण : 23%
• भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.
• भारताला स्पर्श करणारे एकूण देश
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 136 views🌐 marathi • भारत उत्तर-पूर्व गोलार्धात वसलेला असून त्याचे स्थान दक्षिण आशियाच्या मध्यात आहे.भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास भारत हा उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या तिन्ही बाजूने पाणी असल्यामुळे हा आग्नेय आशियातील ते एक प्रमुख द्वीपकल्प बनले आहे.
भारताचा विस्तार:
अक्षवृत्तीय विस्तार
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi भारताच्या भू-सीमा ७ देशांशी संलग्न आहे.
भारताचा विस्तार:
अक्षवृत्तीय विस्तार : ८४ ते ३७°६’ उत्तर अक्षांश (८°४२८ ते ३७०६५३” उत्तर अक्षांश)
रेखावृत्तीय विस्तार : ६८०७ ते ९७०२५ पूर्व रेखांश (६८०७’३३” ते ९७०२४४७” पूर्व रेखांश)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 78 views🌐 marathi भारताला एकूण ७५१६.६ किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे त्यात महाराष्ट्र राज्याला ७२० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 87 views🌐 marathi भारताला एकूण ७,५१७ किलोमीटर (४,६७१ मैल) किमी इतका समुद्रकिनारा लाभला आहे.
भारतीय समुद्र किनारा ह्याला पूर्वीपासून जगभरात अत्यंत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. भारतीय समुद्र किनारा हा भारताच्ता तीनही बाजूंनी वेढलेला आहे . भारतातील १३ राज्यांतील सीमा ह्या समुद्राला जोडल्या गेलेल्या आहेत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 86 views🌐 marathi भारताचे एकूण क्षेत्रफळ 3.287 million km²
भारत उत्तर-पूर्व गोलार्धात वसलेला असून त्याचे स्थान दक्षिण आशियाच्या मध्यात आहे.भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास भारत हा उत्तर गोलार्धात येतो. भारताच्या तिन्ही बाजूने पाणी असल्यामुळे हा आग्नेय आशियातील ते एक प्रमुख द्वीपकल्प बनले आहे.
• भारताचे क्षेत्रफळ
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 70 views🌐 marathi आजच्या स्थितीला भारताचे तीन अधिकाधिक नावे आहेत, इंडिया, भारत, हिंदुस्तान.
भारताला अनेक नावांनी ओळखला जात. भारताला सोने की चिडिया म्हणून देखील ओळखला जात. भारताचे जुने नाव
आर्यावर्त
जम्मबु दीप
भारत वर्ष
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 85 views🌐 marathi भूतकाळात आपला भारत देश हा इतरही बऱ्याच नावांनी ओळखला जात असे.
जांबूद्वीप :
जांबूद्वीप हे भारताचं खूप जुनं नाव आहे. याचा शब्दशः अर्थ जांब वृक्षांची जमीन. भारताचा हा उल्लेख विविध धार्मिक ग्रंथात वाचावयास मिळतो.
जांब म्हणजे जांभूळ आणि द्वीप म्हणजे विस्तीर्ण प्रदेश.
नाभिवर्ष :
जैन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi