नवीन प्रश्न

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी संमत करण्यात आला? locked

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७ या कायद्यान्वये भारताची फाळणी करण्यात आली. भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांना स्वातंत्र्य देण्यात येउन ब्रिटिश सरकारची ह्या दोन्ही राष्ट्रांसंबंधी काहीही जबाबदारी १५ ऑगस्ट १९४७ नंतर राहणार नाही असे जाहीर करण्यात आले. स्वतंत्र भारताची नवीन घटना

पूर्ण वाचा →

सकारात्मक म्हणजे काय? locked

सकारात्मक विचार म्हणजे आशावादी मानसिकता असे म्हटले जाते. कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करण्याची कृती म्हणजेच सकारात्मक विचार

होय. सकारात्मक विचारांमुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्षणीय परिणाम होण्याची क्षमता असते. आशावाद आणि सकारात्मक विचारांचा मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या संदर्भात

पूर्ण वाचा →

व्यक्तिस्वातंत्र्य विचारसरणीचा मुख्य उद्देश काय? locked

व्यक्तिस्वातंत्र्य : आधुनिक उदारमतवादी आणि लोकशाही राजकीय विचारात व्यक्तिस्वातंत्र्यास महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्या व्यक्तिमत्त्वात सुप्त असणाऱ्या गुणांचा आविष्कार करण्यासाठी स्वातंत्र्याची आवश्यकता असते. स्वातंत्र्याच्या मदतीने व्यक्ती आपल्या इच्छेप्रमाणे स्वत:चा विकास घडवून आणू शकते. व्यक्तीला मिळालेले स्वातंत्र्य

पूर्ण वाचा →

सकारात्मक अर्थाने स्वतंत्र म्हणजे काय? locked

सकारात्मक स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचा व अधिकाराचा वापर करून त्याच्या कक्षा रुंदावणे. नकारात्मक स्वातंत्र्य असल्याशिवाय व्यक्ती सकारात्मक स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकत नाही. नकारात्मक स्वातंत्र्य सर्वच व्यक्तींना उपलब्ध असते.

सकारात्मक स्वातंत्र्यनुसार कायदा व्यक्तीला मार्गदर्शन करतो. कायद्याच्या मदतीनेेे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अधिक समृद्ध होते.

पूर्ण वाचा →

नकारात्मक स्वातंत्र्याचा समर्थक कोण होते? locked

नकारात्मक स्वातंत्र्य ही संकल्पना अभिजात उदारमतवाद आणि नवउदारमतवाद या दोन विचारप्रणालीमधून उदयास आली आहे.जॉन स्टुअर्ट मिल,इसाया बर्लिन, फ्रेडरिक हायेक,रॉबर्ट नोझिक या विचारवंताच्या लेखनामध्ये नकारात्मक स्वातंत्र्याची संकल्पना मांडली आहे. स्वातंत्र्य वरील सर्व बंधनांना नकारात्मक स्वातंत्र्य नाकारते. राज्यसंस्थेने व्यक्तीच्या जीवनात हस्तक्षेप करण्यास

पूर्ण वाचा →

सत्य शोधण्यासाठी स्वातंत्र्याची गरज आहे असे कोण मानते? locked

स्वतंत्र भारतात १९५० साली लागू झालेल्या भारतीय संविधानात समाविष्ट असणारी 'स्वातंत्र्य, समता, आणि सामाजिक न्याय' ही मूलभूत तत्वे अत्यंत महत्वाची आहेत. सुमारे दीडशे वर्षे इंग्रजांच्या अंमलाखाली पारतंत्र्यात असलेल्या, आणि शेकडो वर्षे जातीय व आर्थिक विषमतेच्या दबावाखाली जगणार्‍या भारतीय समाजासाठी संविधानातील

पूर्ण वाचा →