नवीन प्रश्न

स्वातंत्र्याचे प्रकार किती आहेत? locked

‘स्वातंत्र्य’ हा शब्द बहुचर्चित आहे. राज्यशास्त्रात तर त्याचे प्रस्थ आहेच, पण आपल्या रोजच्या व्यवहारात आणि सार्वजनिक चर्चांमध्ये या शब्दाचा वापर सतत होत असतो. मात्र शब्द प्रचलित असला तरी त्यात अंतर्भूत असलेल्या तीन अर्थांची आपल्याला नेहमीच जाणीव असते अशातला भाग नाही.

राष्ट्रीय

पूर्ण वाचा →

अमृत महोत्सव वर्ष म्हणजे काय? locked

अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव

पूर्ण वाचा →

रौप्य महोत्सवी वर्ष म्हणजे किती? locked

रौप्य महोत्सव हे २५ वर्ष झाले की साजरे करतात...
अजुन काही थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती खाली वाचा...
1. रौप्य महोत्सव (Silver Jubilee) = २५ वर्ष

2. सुवर्ण महोत्सव (Golden Jubilee) = ५० वर्ष

3. हिरक महोत्सव (Diamond Jubilee) = ६० वर्ष

4.

पूर्ण वाचा →

१०० वर्ष महोत्सव म्हणजे काय? locked

शताब्दी (Century - सेंचुरी) म्हणजे १०० वा वर्धापन दिन होय. याला शतक महोत्सव किंवा शंभरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो.

पूर्ण वाचा →

शंभर वर्षे पूर्ण झाल्यावर काय म्हणतात? locked

:: वर्ष व महोत्सव ::

• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव

पूर्ण वाचा →

75 वर्षांची जयंती काय म्हणतात? locked

:: वर्ष - महोत्सव ::

• 25 वर्षे - रौप्य महोत्सव

• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव

• 60 वर्षे - हीरक महोत्सव

• 75 वर्षे - अमृत महोत्सव

• 100 वर्षे - शतक महोत्सव

पूर्ण वाचा →

आपण 15 ऑगस्ट का साजरा करतो? locked

१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यदिनी देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. प्रजासत्ताक दिनी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी संपूर्ण भारतात संविधान लागू करण्यात आले. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही विशेष दिवशी तिरंगा फडकवला जातो.

पूर्ण वाचा →

15 ऑगस्ट किती वर्ष झाले? locked

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट ला 75 वर्ष पूर्ण झाले.

पूर्ण वाचा →