नवीन प्रश्न
‘स्वातंत्र्य’ हा शब्द बहुचर्चित आहे. राज्यशास्त्रात तर त्याचे प्रस्थ आहेच, पण आपल्या रोजच्या व्यवहारात आणि सार्वजनिक चर्चांमध्ये या शब्दाचा वापर सतत होत असतो. मात्र शब्द प्रचलित असला तरी त्यात अंतर्भूत असलेल्या तीन अर्थांची आपल्याला नेहमीच जाणीव असते अशातला भाग नाही.
राष्ट्रीय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 288 views🌐 marathi अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 352 views🌐 marathi रौप्य महोत्सव हे २५ वर्ष झाले की साजरे करतात...
अजुन काही थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती खाली वाचा...
1. रौप्य महोत्सव (Silver Jubilee) = २५ वर्ष
2. सुवर्ण महोत्सव (Golden Jubilee) = ५० वर्ष
3. हिरक महोत्सव (Diamond Jubilee) = ६० वर्ष
4.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 293 views🌐 marathi शताब्दी (Century - सेंचुरी) म्हणजे १०० वा वर्धापन दिन होय. याला शतक महोत्सव किंवा शंभरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला १०० वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 197 views🌐 marathi रौप्य म्हणजे काय?
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 205 views🌐 marathi :: वर्ष व महोत्सव ::
• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 217 views🌐 marathi :: वर्ष - महोत्सव ::
• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 209 views🌐 marathi :: वर्ष - महोत्सव ::
• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 201 views🌐 marathi १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यदिनी देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. प्रजासत्ताक दिनी भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी संपूर्ण भारतात संविधान लागू करण्यात आले. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही विशेष दिवशी तिरंगा फडकवला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 215 views🌐 marathi ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट ला 75 वर्ष पूर्ण झाले.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 158 views🌐 marathi