प्रश्नांची यादी
आरबीआय ही घटनात्मक संस्था नाही. त्यामुळे, भारतीय राज्यघटनेत केंद्र सरकारला सार्वजनिक हितासाठी आरबीआयला निर्देश जारी करण्याचा अधिकार देणारे काहीही नमूद केलेले नाही .
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi 1 जानेवारी 1949 रोजी RBI चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. RBI चे पहिले गव्हर्नर सर ऑझबोर्न कर्नल स्मिथ हे होते. तर पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख हे होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी, मध्यवर्ती बँक आणि नियामक संस्था आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, रिझर्व्ह बँक ऑफ
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 12 views🌐 marathi रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा, 1934 च्या कलम 8(1)(अ) मध्ये अशी तरतूद आहे की केंद्र सरकारने RBIच्या केंद्रीय बोर्डावर एक गव्हर्नर आणि चारपेक्षा जास्त डेप्युटी गव्हर्नर नियुक्त केले पाहिजेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi एन एस विश्वनाथ बी. पी. कानुंगो व महेश जैन हे डेप्युटी गव्हर्नर आहेत. आरबीआयची चार स्थानिक मंडळ मुंबई, कोलकता, चेन्नई आणि नवी दिल्ली येथे आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi महाराष्ट्राच्या पातळीवर महानुभाव पंथीय, संत ज्ञानेश्वर आणि वारकरीपंथीय संत. या तीन गटांचे कार्य महत्त्वाचे आहे. ब्राम्हण संताचे कार्य ब्राम्हणेतर चळवळ सहसा नाकारताना आढळते. ब्राम्हणेतरांच्या उद्धारासाठीचा खरा सकारामक आणि लक्षणीय प्रयत्न महात्मा फुले, राजर्षी शाहू, आंबेडकर आणि तमिळ नेते यांच्यापासूनच सुरू झाला .
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व पेरियार इ.व्ही. रामास्वामी यांनी केले. ते मनुस्मृती, रामायण आणि महाभारत यांसारख्या ग्रंथांचे मुखर टीकाकार होते, कारण त्यांच्या मते, त्यांचा उपयोग जातिव्यवस्थेला बळकट करण्यासाठी आणि स्त्रियांवर वर्चस्व राखण्यासाठी केला गेला होता. प्र.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi १९१७ ते २० च्या अवधीत ब्राह्मणेतर किंवा सत्यशोधकी धिंगाण्याने महाराष्ट्रात अनन्वित धुमाकूळ घातला. ह्या धिंगाण्याला चळवळ हे नाव देऊन संबोधणे म्हणजे त्या शब्दाचा व त्या अभिधानाने ओळखावयाच्या इतर कार्याचा अपमान करण्यासारखे आहे. इतकी ही सत्यशोधकी वावटळीची हीन वळवळ होती.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व पेरियार इ.व्ही. रामास्वामी यांनी केले.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi सोशल रिफॉर्म्स). अनिष्ट चालीरीतींना पायबंद घालून सामाजिक स्वास्थ्य व कल्याण यांसाठी केलेले उपाय व बदल. सामाजिक सुधारणा म्हणजे समाजात बुद्घिपुरस्सर समाज हितकारक केलेले बदल होत. सामाजिक सुधारणांचा मूळ हेतू लोकांचे प्राकृतिक, सामाजिक, मानसिक, बौद्घिक व भावनात्मक स्वास्थ्य अबाधित राखणे हा असतो.
पूर्ण वाचा →📂 सामाजिक🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi