प्रश्नांची यादी
1 जानेवारी 1949 पासून रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण झाले. खाजगी भाग धारकांना एकूण 5.54 कोटी रुपये (प्रतिशेअर 118.1 रु.) देऊन 1 जानेवारी 1949 ला रिझर्व बॅंक संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची झाली.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख ११-०८-१९४३ ते ३०-०६-१९४९ रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन नियतकालिकाने 2023 साठी 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित केले आहे
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi श्री शक्तिकांत दास हे RBI चे सध्याचे गव्हर्नर आहेत.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi सिक्युरिटीज हे फर्म किंवा सरकारद्वारे जारी केलेले ट्रेडेबल फायनान्शियल साधने आहेत जे मालकी, कर्ज किंवा खरेदी, विक्री किंवा पर्याय व्यापार करण्याची क्षमता देतात. विनिमय बाजारपेठ म्हणजे जिथे सिक्युरिटीज व्यापार केला जातो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi वैधानिक पुस्तके. कारण, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० नियम ६५ नुसार सहकारी संस्थांमध्ये जी पुस्तके ठेवणे बंधनकारक आहे, त्या पुस्तकांना वैधानिक पुस्तके असे म्हणतात. रोख पुस्तक व खाते वही ही देखील वैधानिक पुस्तके आहेत. ही पुस्तके ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भाग भांडवलामध्ये भारत सरकार ५० टक्के, पुरस्कर्ता राष्ट्रीयकृत बँक ३५ टक्के आणि राज्यशासन १५ टक्के याप्रमाणे हिस्सा आहे. महाराष्ट्रात बँक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयकृत बँक प्रादेशिक ग्रामीण बँकेची पुरस्कर्ता बँक आहे.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 84 views🌐 marathi 2 ऑक्टोबर 1975 ला पाच प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँक या दोन प्रादेशिक ग्रामीण बॅंका कार्यरत आहेत.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi रेपो रेट हा दर आहे ज्यावर RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. जेव्हा आरबीआय रेपो दरात वाढ करते, तेव्हा व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात . यामुळे, व्यवसाय आणि व्यक्तींसाठी कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होऊ शकते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi बँका बँकिंग नियामकाकडे सीआरआर ठेवत असल्याने, ग्राहक मोठ्या प्रमाणात पैसे काढू लागतील तेव्हा बँक हा निधी वापरू शकतात. रोख राखीव प्रमाण बँकांना अशा परिस्थितीत स्वत:चे रक्षण करण्यास मदत करते, कारण आरबीआयकडे ठेवलेला रोख राखीव बँक त्यांच्या ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रोख रक्कम संपणार नाही याची खात्री देते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 16 views🌐 marathi