पिक कर्ज कधी भेटणार?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →1 जानेवारी 1949 पासून रिझर्व बँक ऑफ इंडिया चे राष्ट्रीयीकरण झाले. खाजगी भाग धारकांना एकूण 5.54 कोटी रुपये (प्रतिशेअर 118.1 रु.) देऊन 1 जानेवारी 1949 ला रिझर्व बॅंक संपूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची झाली.
पूर्ण वाचा →सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख ११-०८-१९४३ ते ३०-०६-१९४९ रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर
पूर्ण वाचा →भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सेंट्रल बँकिंग या आंतरराष्ट्रीय आर्थिक संशोधन नियतकालिकाने 2023 साठी 'गव्हर्नर ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित केले आहे
पूर्ण वाचा →श्री शक्तिकांत दास हे RBI चे सध्याचे गव्हर्नर आहेत.
पूर्ण वाचा →सिक्युरिटीज हे फर्म किंवा सरकारद्वारे जारी केलेले ट्रेडेबल फायनान्शियल साधने आहेत जे मालकी, कर्ज किंवा खरेदी, विक्री किंवा पर्याय व्यापार करण्याची क्षमता देतात. विनिमय बाजारपेठ म्हणजे जिथे सिक्युरिटीज व्यापार केला जातो.
पूर्ण वाचा →वैधानिक पुस्तके. कारण, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० नियम ६५ नुसार सहकारी संस्थांमध्ये जी पुस्तके ठेवणे बंधनकारक आहे, त्या पुस्तकांना वैधानिक पुस्तके असे म्हणतात. रोख पुस्तक व खाते वही ही देखील वैधानिक पुस्तके आहेत. ही पुस्तके ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे.
पूर्ण वाचा →प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या भाग भांडवलामध्ये भारत सरकार ५० टक्के, पुरस्कर्ता राष्ट्रीयकृत बँक ३५ टक्के आणि राज्यशासन १५ टक्के याप्रमाणे हिस्सा आहे. महाराष्ट्रात बँक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीयकृत बँक प्रादेशिक ग्रामीण बँकेची पुरस्कर्ता बँक आहे.
पूर्ण वाचा →2 ऑक्टोबर 1975 ला पाच प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्रात महाराष्ट्र ग्रामीण बँक व विदर्भ कोकण ग्रामीण बँक या दोन प्रादेशिक ग्रामीण बॅंका कार्यरत आहेत.
पूर्ण वाचा →रेपो रेट हा दर आहे ज्यावर RBI व्यापारी बँकांना कर्ज देते. जेव्हा आरबीआय रेपो दरात वाढ करते, तेव्हा व्यापारी बँकांना मध्यवर्ती बँकेकडून कर्ज घेण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागतात . यामुळे, व्यवसाय आणि व्यक्तींसाठी कर्ज घेण्याच्या खर्चात वाढ होऊ शकते.
पूर्ण वाचा →