नानासाहेब पेशवे यांचे खरे नाव काय होते?
बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते.
पूर्ण वाचा →बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवे हे थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र होते.
पूर्ण वाचा →नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले.
पूर्ण वाचा →महाराष्ट्रात श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचे एकूण ३६५ किल्ले आहेत. महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश.
पूर्ण वाचा →रायगड हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगामध्ये रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणापासून सुमारे २५ किमी अंतरावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करून त्याला इ. सन १६७४ मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी घोषित केली. किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा असून त्यामुळे काही मिनिटामध्ये किल्ल्यावरती पोहोचता येते.
पूर्ण वाचा →
महाराजांनी (Shivaji Maharaj) 1645 मध्ये स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यानंतर 1647 मध्ये कान्होजी जेधे, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, सूर्याजी काकडे, येसाजी कंक, बापूजी मुदगल, सोनोपंत डबीर या काही मुख्य मावळ्यांच्या साथीने तोरणा किल्ला आपल्या ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले.
बुधभुषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत भाषेत दोन खंडा मध्ये लिहीलेला ग्रंथ आहे.
पूर्ण वाचा →छत्रपती शिवाजी महाराजांची तुळजा तलवार ही सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे. या तलवारीचे संवर्धन युवराज संभाजी छत्रपती आणि इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी केलं आहे. ही तलवार सिंधुदुर्ग किल्ल्यात असलेल्या श्री शिवराजेश्वर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आहे.
पूर्ण वाचा →शिवरायांच्या पराक्रमानं पावन झालेली ही जगदंबा तलवार सध्या ब्रिटनच्या राणीच्या संग्रहालयात आहे.
पूर्ण वाचा →छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीला भवानी तलवार म्हणतात. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजापूरच्या भवानी माता देवीने दिली असे इतिहासात वाचायला मिळते.
पूर्ण वाचा →संभाजी महाराजांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ, तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले.
पूर्ण वाचा →