प्रश्नांची यादी
२९ नोव्हेंबर १७२८ रोजी चिमाजी आप्पाने माळव्याचा मोगल सुभेदार गिरिधर बहादूर यास आमझेरा येथे गाठून त्याचा पराभव केला. याच सुमारास बाजीराव बुंदेलखंडात राजा छत्रसाल याच्या साहाय्यास गेला. त्याने जैतपूर येथे सुभेदार मुहम्मदखान बंगश यास वेढले आणि त्याच्या सैन्याची वाताहात केली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi : शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले, 'परक्या शत्रूंचा भरवसा धरू नये.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 101 views🌐 marathi सामान्यत: छत्रपती शाहूनंतर सर्व किंवा एकेकटा सरदार स्वत:स मराठा राजमंडळ असे संबोधी. अशा सर्व सरदारांचे मिळून राजमंडळ होई. शिवाजी महाराज लोकविलक्षण योद्धे आणि अजब कारभारी होते. यांमुळे त्यांनी दैनंदिन कार्याच्या विभागणीसाठी अष्टप्रधानमंडळ स्थापन केले, तरी त्यायोगे लक्षात येण्यासारखे मराठी सत्तेचे विकेंद्रीकरण झाले नाही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi ९६ कुळे ५ प्रमुख आडनावांमध्ये विभागली गेली ती म्हणजे-यादव / जाधव,सोलंकी / सोळंके,चव्हाण,मोरे,भोसले ह्यांची नावे उर्वरित भारताच्या लढाऊ जातींशी साधर्म्य दाखविते. ह्यातील ९६ कुळी म्हणजे ९६ कुलाचे वंशज हे वरील पाच प्रकारात मोडणारे आणि खालील घराण्यांचे वंशज आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 109 views🌐 marathi विनायक जनार्दन कीर्तने यांच्या 'थोरले माधवराव पेशवे' या नाटकातली. या नाटकात शेवटच्या अंकात माधवराव पेशव्यांची पत्नी रमा सती जाते, असा क्लायमॅक्सचा अत्यंत भावपूर्ण असा प्रसंग आहे. हे नाटक विष्णुदास भाव्यांच्या कालखंडानंतरचे. 1857मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतरच्या कालखंडातले नाटक.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच मराठा छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले. इ.स. 1749 साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा राज्याचा सर्वसत्ताधीश झाला. शाहूचा वारस रामराजा हा सातारा येथे नामधारी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi बारभाई मंडळ स्थापन झाले, "रघुनाथरावाला काढून टाकू नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा; तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले." यालाच बारभाई कारस्थान म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 66 views🌐 marathi माधवराव पेशवे यांच्या काळापासूनच त्यांचे काका असणारे रघुनाथराव ह्यांचे पेशवेपदासाठी प्रयत्न चालू होते. अखेर आपल्या हयातीतच माधवराव पेशवे यांनी रघुनाथरावांना शनिवारवाड्यात बदामी महालात कैदेत ठेवले होते.
पूर्ण वाचा →📂 ऐतिहासिक🕒 3 year ago👁️ 108 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi