प्रश्नांची यादी
डाळिंब, लिंबू, आंबा इ.) व ओळीमध्ये घेण्यात येणा-या पिकांसाठी (जेव्हा दोन रोपांमधील व रोपांच्या दोन ओळीमधील अंतर कमी असते, उदा. भाजीपाला पिके, ऊस इ.)
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi विशिष्ट क्षेत्रात विशिष्ट वेळेला वेगवेगळ्या पिकाखाली असलेले प्रमाण म्हणजे पिक प्रारूप होय
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi जळगाव जिल्हा कृषि क्षेत्रात नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारा जिल्हा आहे. ठिबक सिंचनात जिल्हा राज्यात आघाडीवर आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi आंतरमशागत पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या ३0 ते ४५ दिवसात शेत तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याचा दृष्टीने आवश्यक आहे. तण व्यवस्थापनामुळे एकूण उत्पादनात २०.७४ टक्के वाढ होते. पीक २o ते २५ दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि ३o ते ३५ दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi बियाण्यांची उगवण क्षमता किंवा जर्मिनेशन पॉवर म्हणजे एखाद्यात बियाण्यामध्ये उगवून येण्याची किती क्षमता आहे, ते तपासणं. बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याच्या तीन पद्धती अशा आहेत, ज्या शेतकरी स्वत: घरी करून पाहू शकतात. पहिली म्हणजे गोणपाट पद्धत. या पद्धतीत शेतकरी स्वत: पोत्यावर बियाणे ठेवून त्यांची उगवण क्षमता तपासू शकतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi बीजोत्पादन व्याख्या :
“सुधारित आणि संकरित वाणांचे शुद्ध दर्जेदार व चांगल्या प्रतीच्या बियाण्याचे बीज प्रमाणीकरण यंत्रणेने ठरवून दिलेल्या प्रमाणकेनुसार उत्पादन घेणे म्हणजे बीजोत्पादन होय.”
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 65 views🌐 marathi हिवाळ्यात बाजरीचे सेवन शरीरातील अंतर्गत उष्णता टिकवून ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi पाऊस झाल्यास पेरणी करावी. खरीप बाजरीची पेरणी 15 जून ते 15 जुलै या कालावधीत जमिनीत चांगली ओल असताना दोन ओळींत 45 सें.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi हायब्रीड बियाणं तयार करण्यासाठी १० वर्षे लागतात; मात्र, निसर्गानं तयार केलेले गावरान बियाणं, त्याला हजारो-लाखो वर्षे लागली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi बाजरीची पेरणी जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात ते फेब्रुवारी दुसऱ्या पंधरवड्यात केल्यास फायदेशीर ठरते. - पेरणीस उशीर झाल्यास पीक जात किंवा वाणाप्रमाणे 50-55 दिवसांनी फुलोऱ्यात येते. अशावेळी तापमान 42 अंश से. पेक्षा अधिक असल्यास परागकण मरतात व उत्पादनात घट होण्याची शक्यता असते
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi