साहित्याची भाषा या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
भालचंद्र नेमाडे
पूर्ण वाचा →भालचंद्र नेमाडे
पूर्ण वाचा →आदिबंधात्मक समीक्षा मानसशास्त्रीय समीक्षेच्या विकासाच्यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचा प्रभावस्रोत म्हणजे कार्ल युंग(१८७५–१९६१) हा मानसशास्त्रज्ञ होय. युंगने आदिबंधाची वा मूलबंधाची संकल्पना मांडली.
आधुनिक समीक्षा सिद्धांत या लेखक कोण आहेत?
आधुनिक समीक्षा-सिद्धान्त- मिलिंद मालशे, अशोक जोशी लिखित आधुनिक समीक्षा सिद्धांत
स्ट्रीमलेट डखार, तर उद्घाटक म्हणून प्रसिद्ध आदिवासी साहित्यिक तथा सामाजिक कार्यकर्त्या नजुबाई गावित यांचं नाव सर्वानुमते निश्चित करण्यात आलं. हे साहित्य संमेलन आजवरच्या कोणत्याही साहित्य संमेलनापेक्षा निराळे, साहित्य परंपरांना छेद देणारे ठरले
पूर्ण वाचा →१९८९साली भरलेल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मण माने होते.
नाशिक
फेब्रुवारी २००९मध्ये ८वे अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन नाशिक येथील कालिदास कलामंदिरात झाले. संमेलनाध्यक्ष रांची विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामदयाल मुंडा होते.
आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या वतीने नाशिकमध्ये दोन दिवस विभागीय आदिवासी साहित्य संमेलनाचे आयोजन
ही संमेलने वेगवेगळ्या संस्था वेगवेगळ्या नावांनी भरवतात. अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलन, आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलन, दलित आदिवासी साहित्य संमेलन, दलित-आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन, जागतिक आदिवासी साहित्य संमेलन, जागतिक आदिवासी युवक युवती साहित्य संमेलन ही त्यांतली काही नावे.
१९८९साली भरलेल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मण माने होते.
नाशिक
आदिबंध म्हणजे काय?
मिथ हा इंग्रजी शब्द आहे; त्यास मराठीत मिथक, प्राक्कथा किंवा पुराणकथा असे समानार्थी शब्द आढळतात. मानसशास्त्रज्ञांनी त्यास आदिबंध म्हटले आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अशा अनेक बाबी आहेत की, ज्या खऱ्या नसल्या तरी त्यावर कित्येक लोक विश्वास ठेवतात.
रा. चिं. ढेरे हे मराठीतील संशोधनाच्या संदर्भातील महत्त्त्वपूर्ण नाव.
पूर्ण वाचा →ध्वनी संकल्पना
बोलल्या जाणाऱ्या भाषेचा अभ्यास म्हणजे वर्णनात्मक भाषाविज्ञान होय, ही भूमिका केंद्रस्थानी आल्यामुळे, स्वाभाविकच मानवी मुखावाटे केल्या जाणाऱ्या ध्वनींच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले.
ध्वन्यात्मक आणि भाषाशास्त्र. सर्वसाधारण माहिती
भाषाविज्ञान (भाषाविज्ञान) - या किंवा त्या भाषा, तसेच त्याच्या कार्ये, अंतर्गत रचना, त्याचे स्वरुप कायदे अभ्यास विज्ञान. भाषाविज्ञान लक्षपूर्वक जीवनाच्या इतर अनेक डिग्री
मम्मटाने काव्याची किती प्रयोजने सांगितली आहेत?
भारतीय साहित्यशास्त्रात मम्मटाने १. यश, २. अर्थप्राप्ती, ३. व्यवहारज्ञान, ४. अशुभनिवारण, ५. कान्तासंमित उपदेश, ६. उच्च आनंद ही प्रयोजने सांगितली आहेत.
१. यश- यश याचा अर्थ कीर्ती असून लेखनामुळे लेखकाला कीर्ती मिळते असे हे प्रयोजन मानते. मात्र लेखक कीर्तीसाठी लिहितो असे म्हणणे कठीण आहे असा
शैलीविचार
शैलीचा असा व्यापक विचार प्राग पंथात होतो. अभिव्यक्तीमागचे प्रयोजन, अभिव्यक्ती कोण कुठे करतो हा संदर्भ, अभिव्यक्तीसाठी वापरलेला भाषेचा ढाचा लिखित वा मौखिक इ. घटकांवरून शैली ठरते. तीत व्यक्तीची इच्छा हा आणखी एक घटकही असतो.
साहित्याच्या भाषेतील विविध प्रकारची आलंकारिकता, वाक्यविन्यास, पदबंध तसेच सामान्य व्यवहारातील भाषेपासूनचे विचलन आदी भाषिक वैशिष्ट्यांचा पद्घतशीर, शास्त्रशुद्घ