प्रश्नांची यादी

अव्वल इंग्रजी कालखंड म्हणजे काय? locked

अव्वल इंग्रजी कालखंड म्हणजे काय?

अँम्‍लो-सॅक्सन किंवा 'ओल्ड इंग्‍लिश' ह्या नावाने ते ओळखले जाते. पैकी ओल्ड इंग्‍लिश हे नाव अधिक मान्य आणि रूढ आहे. त्याचा कालखंड सातव्या शतकापासून ११०० पर्यंतचा आहे.

इंग्रजी ही इंडो-यूरोपियन भाषाकुलाच्या जर्मानिक गटाची भाषा. सु. सातव्या शतकापासूनचे इंग्रजी साहित्य उपलब्ध आहे. अँम्‍लो-सॅक्सन किंवा ‘ओल्ड इंग्‍लिश’ ह्या नावाने

पूर्ण वाचा →

वाङ्मय व्यवहाराची किती मुख्य घटक आहेत? locked

वाङ्‌मयाचे वर्गीकरण

वाङ्‌मयाचे वर्गीकरण स्थूल मानाने ललित (फिक्शन) व ललितेतर (नॉनफिक्शन) अशा प्रकारांतही केले जाते :

(अ) ललित साहित्य : ललित साहित्य हे लेखकाच्या प्रतिभेतून, कल्पनाशक्तीतून निर्माण होते. त्याला वास्तवातील व्यक्ती, घटना, प्रसंग, तपशील ह्यांचा पायाभूत आधार असला, तरी त्यातून साकारणारे अनुभवविश्व ही लेखकाची कल्पक निर्मिती असते. ललित साहित्याचे लेखन हे मूलतः

पूर्ण वाचा →

वाङ्मय चौर्य म्हणजे काय? locked

वाङ्मय चौर्य म्हणजे काय?

“एखाद्या लेखकाची मूळ साहित्यकृती पूर्णतः वा अंशतः दुसऱ्या लेखकाने स्वतःच्या नावे प्रसिद्ध करून ती स्वतःची असल्याचे भासविणे, ह्यास 'वाङ्‌मयचौर्य' म्हणतात.

वाङ्‌मयचौर्य (Plagiarism) आणि श्रेयचौर्य (Credintial Stealing) या वस्तुतः दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. त्यात फरक करता येतो पण त्यांना एकमेकापासून वेगळे करता येत नाही. दोन्हीच्या मुळाशी ‘चोरी’ ही

पूर्ण वाचा →

महाराष्ट्राला महाराष्ट्र का म्हणतात? locked

महाराष्ट्राला महाराष्ट्र का म्हणतात?

महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये "राष्ट्र" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात "राष्ट्रिक" आणि नंतर "महा राष्ट्र" या नावाने ओळखले जाऊ लागले असे चिनी प्रवाशी ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील "महाराष्ट्री" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव का साजरा करायचा? locked

अमृत महोत्सव (Platinum jubilee - प्लॅटीनम जुबली) म्हणजे ७५ वा वर्धापन दिन होय. याला अमृत जयंती किंवा पंताहत्तरावी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ७५ वर्ष पूर्ण

पूर्ण वाचा →

महोत्सव कधी असतो? locked

महोत्सव कधी असतो?

२५ वर्षे पूर्ण झाल्यावर रौप्य महोत्सव, ५० वर्षे पूर्ण झाल्यावर सुवर्ण महोत्सव, ६० वर्षे पूर्ण झाल्यावर हीरक महोत्सव, ७५ वर्षे पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव आणि १०० वर्षे पूर्ण झाल्यावर शतक महोत्सव साजरा होतो.

पूर्ण वाचा →

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? locked

भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी एकसंध भारत अस्तित्वात आला नाहीच. एकसंध भारत असावा अशी आमची इच्छा होती असं वक्तव्य तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अॅटली यांनी केलं होतं.

20 फेब्रुवारी 1947 ला तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान रिचर्ड अॅटली यांनी घोषणा केली की ब्रिटिश 30 जून 1948 मध्ये भारत सोडून जातील. विशिष्ट तारखेची घोषणा केल्यामुळे

पूर्ण वाचा →

सुवर्ण म्हणजे काय? locked

सुवर्ण महोत्सव म्हणजे काय?

एखाद्या घटनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस ५० वर्ष पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा करतात.

पूर्ण वाचा →

साठाव्या वाढदिवसाला काय म्हणतात? locked

वर्ष व महोत्सव

• 25 वर्षे - रौप्य महोत्सव
• 50 वर्षे - सुवर्ण महोत्सव
• 60 वर्षे - हीरक महोत्सव
• 75 वर्षे - अमृत महोत्सव
• 100 वर्षे - शतक महोत्सव

पूर्ण वाचा →

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देशाला कोण संबोधित करतात? locked

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला, भारताचे राष्ट्रपती "राष्ट्राला संबोधित" करतात. १५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान हे दिल्लीतील लाल किल्ल्याच्या ऐतिहासिक स्थळाच्या तटबंदीवर भारतीय ध्वज फडकावतात .

पूर्ण वाचा →