प्रश्नांची यादी

तृणधान्य दाण्याची रचना किती भागात असते? open

कोंडा - धान्याचा बाह्य थर ज्यामध्ये फायबर, ओमेगा -3 फॅटी ऍसिडस्, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. एंडोस्पर्म - धान्याचा मुख्य भाग, ज्यामध्ये मुख्यतः स्टार्च असतो. जंतू - धान्याचा सर्वात लहान भाग, ज्यामध्ये व्हिटॅमिन ई, फोलेट, थायामिन, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असते.

पूर्ण वाचा →

सिंचन म्हणजे काय व प्रकार? open

सिंचन म्हणजे शेतीस, जमिनीस वा एखाद्या ओसाड स्थळास, भूप्रदेशास कृत्रिमरित्या पाणीपुरवठा करण्याचे विज्ञान होय. जेथे पावसाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी असते वा नगण्य असते तेथे अशी व्यवस्था करण्यात येते,ज्याद्वारे तेथे वनस्पतींची वाढ होऊ शकेल.

पूर्ण वाचा →

सूक्ष्म सिंचन म्हणजे काय? open

या सिंचन पद्धतीद्वारे रासायनिक खते पाण्याबरोबर पिकास देता येतात. सर्व ठिकाणी सारखे आणि पाहिजे तेवढेच खत दिल्यामुळे रासायनिक खते पिकांच्या मुळाच्या कक्षेतच राहतात. यामुळे खताचा कार्यक्षमरित्या वापर होवून बचत होते. तुषार सिंचन पद्धतीचा दर एकरी सुरवातीस लागणारा खर्च ठिबक सिंचन पद्धतीपेक्षा कमी आहे.

पूर्ण वाचा →

१ जलसिंचन म्हणजे काय त्याचे प्रमुख उद्देश काय आहेत? open

जलसिंचन- पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पुरक पाण्याला जलसिंचन असे म्हणतात. भारतातील ४५० जिल्हयांपैकी बागायत क्षेत्र असलेल्या ४४ जिल्हयांमधून देशाच्या अन्नधान्य उत्पादनापैकी ५०% उत्पादन होते. या ४४ जिल्हयांपैकी जास्त सिंचन क्षेत्र असणा-या १४ जिल्हयांत देशाच्या २५% अन्नधान्याचे उत्पादन मिळते.

पूर्ण वाचा →

जमिनीतून किती टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे नाहीसा होतो? open

फळझाडांना उताराच्या बाजूने फुटभर उंचीचा वरंबा असणारे अर्धचंद्राकृती आळे तयार केले असता पाणी फळझाडांच्या बुंध्याजवळ साचून मुरते. त्यामुळे ४० ते ५० टक्के जास्तीचा ओलावा साठविला जातो.

पूर्ण वाचा →

तृण धान्य म्हणजे काय? open

तृणधान्य किंवा एकदल धान्ये ही अधिक प्रमाणात कर्बोदके असणारी पिके आहेत. यात प्रामुख्याने बाजरी, गहू, तांदूळ, ज्वारी, मका या पिकांचा समवेश होतो.

पूर्ण वाचा →

आच्छादनामुळे पीक उत्पादनात किती टक्क्यांपर्यंत वाढ होते? open

काळ्या प्लॅस्टिकमुळे पिकानुसार १२ ते १४ टक्के उत्पादनात वाढ होते. पाण्याची सुमारे २० टक्के बचत होते. - काळ्या प्लॅस्टिक आच्छादनामुळे ऊस व मिरची या पिकांची उगवण ४ ते ६ दिवस लवकर होते.

पूर्ण वाचा →

उत्तर भारतात कोण कोणती खाद्य पिके होतात? open

उत्तर भारतात गव्हाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. भारतातील लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे.विविध भाज्या : बटाटे, वांगी, भेंडी, तोंडली, पडवळ, कोबी, भोपळा इत्यादी.विविध फळे : आंबा, फणस, चिकू, पेरू, केळे, कलिंगड, सीताफळ, चेरी, द्राक्षे, सं स्ट्रबेरी, टरबूज, पपई, डाळिंब, जांभूळ इत्यादी.

पूर्ण वाचा →