१ पर्यावरण शिक्षणाची गरज का आहे?
व्यक्तींना गंभीर विचारांद्वारे समस्येच्या विविध बाजूंचे वजन कसे करावे हे शिकवते आणि ते त्यांचे स्वतःचे समस्या सोडवणे आणि निर्णय घेण्याची कौशल्ये वाढवते
पूर्ण वाचा →व्यक्तींना गंभीर विचारांद्वारे समस्येच्या विविध बाजूंचे वजन कसे करावे हे शिकवते आणि ते त्यांचे स्वतःचे समस्या सोडवणे आणि निर्णय घेण्याची कौशल्ये वाढवते
पूर्ण वाचा →मानवी विकासासाठी शिक्षण हे एक मुख्य साधन असून, देशाच्या विकासामध्ये शिक्षण हक्क कायदा हा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. त्यामुळेच, आज शिक्षण क्षेत्रामध्ये आमुलाग्र बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षण हे विकास व परिवर्तनाचे मुख्य साधन असून, देशात टागोर-गांधी-नेहरू व महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकरांनी यावर भर दिला.
पूर्ण वाचा →परिसंस्थेत सजीव (वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव) आणि त्यांच्या पर्यावरणातील अजैविक घटक (हवा, पाणी, खनिजे, माती) एकत्र राहतात आणि ते एकमेकांवर अवलंबून असतात.
पूर्ण वाचा →अशा वनांना अनेकदा शरणवन, अभयारण्य किंवा अभयस्थान असेही म्हटले जाते.
पूर्ण वाचा →. ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः बनवू शकतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात.
पूर्ण वाचा →वनस्पती स्वत:चे अन्न स्वत:च तयार करताना प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेद्वारे सौरऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात. यासाठी वनस्पतींकडून पाणी, कार्बन डाय-ऑक्साइड व हरितद्रव्यांचा (क्लोरोफिल) उपयोग केला जातो. यातून वनस्पती कर्बोदकांची (कार्बोहायड्रेटांची) निर्मिती करून अन्न म्हणून साठवून ठेवतात.
पूर्ण वाचा →आपत्ती काळात तसेच आपत्तीनंतर विशेषत: अल्पवयीन बालके, वृध्द, महिलां तसेच अपंग यांना कमीत कमी त्रास होईल याची खातर जमा करण्यासाठी याशिवाय आपत्ती काळात पाणी पुरवठा, जनावरांना चारा, खानपान व्यवस्था, वैद्यकीय सेवा, औषध सामग्री, सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी सुरळीत चालतील.
पूर्ण वाचा →मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित असे आपत्तीचे दोन प्रकार आहेत. विशेषत: हवामानातील बदलामुळे नैसर्गिक आपत्तीत आकस्मिकपणे उदभवते.
पूर्ण वाचा →जिल्हाधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष असतात.
पूर्ण वाचा →स्थापना - १९८८मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम आणि जागतिक हवामानशास्त्रीय संघटना यांनी केली. ही संघटना केवळ WMO आणि UNEP च सदस्यांसाठी खुली आहे. स्थापना - १९७२ मध्ये स्टॉकहोम परिषदेत या संस्थेची स्थापना केली. स्थापना - १९६१मध्ये या संस्थेची स्थापना झाली जायंट पांडा हे या संस्थेचे बोधचिन्ह आहे.
पूर्ण वाचा →