प्रश्नांची यादी
वस्ती भूगोल म्हणजे काय?
वस्ती : पारिस्थितिकी शास्त्राप्रमाणे ‘वस्ती’ ही सजीवांच्या निवासस्थळाचा बोध करून देणारी संज्ञा आहे. ती असे दर्शविते की, त्या ठिकाणी त्या विशिष्ट सजीवाला आवश्यक असणारे पर्यावरणीय घटक उपलब्ध आहेत व तो सजीव तेथे कायम अथवा तात्पुरता निवासी आहे. त्यामुळे ‘पृथ्वी ही सजीवांची वस्ती आहे’ हा संबोध त्या
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 134 views🌐 marathi पठारी प्रदेशात पंजीकृत वस्त्यांचा आकृतीबंध आढळतो.
पठार
उंचावरील मैदाने असे पठारांचे वर्णन करता येईल. ही उंचावरील मैदाने एका किंवा अनेक बाजूंनी तीव्र उतारांची असतात. पठारी प्रदेशांत मैदानांसारखे सपाट भाग व उंचसखल भागही थोडेसे असतात. त्यांमुळे पठार हे एक वैशिष्ठ्यपूर्ण भूमिस्वरुप म्हणून ओळखले जाते. पठारी प्रदेशांची उंची सामान्यतः ३०० ते ९०० मी. पर्यंत
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi ग्रामपंचायतीच्या प्रमुखाला सरपंच म्हणतात.सरपंच हा ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभापती म्हणून कारभार पहात असतो. त्याच्या मदतीला ग्रामपंचायतीचा सेवक किंवा शिपाई व ग्रामसेवक. ह्या प्रकारची व्यवस्था भारतामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे
कार्यकाल :
सरपंचाचा कार्यकाल सामान्यतः ५ वर्षाचा असला, तरी गैरवर्तवणुकीच्या कारणावरून त्याला पदावरून पदच्युत करता येते.
व्यवस्था :
पंचायतराज व्यवस्थेच्या सबलीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने १८ जून
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi डायनासोर, म्हणजे मोठे सरडे, सुमारे 160 दशलक्ष वर्षांपासून पृथ्वीवरील सर्वात प्रबळ पार्थिव पृष्ठवंशी होते. ते ट्रायसिकच्या शेवटापासून (सुमारे 230 दशलक्ष वर्षांपूर्वी) क्रेटासियसच्या शेवटपर्यंत (सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी) अस्तित्वात होते, त्यानंतर क्रेटासियस-तृतीय विलुप्त होण्याच्या घटनेमुळे त्यापैकी बहुतेक नामशेष झाले.
जीवाश्म रेकॉर्ड दर्शवते की ज्युरासिक काळात पक्षी थेरोपॉड डायनासोरपासून उत्क्रांत झाले आणि बहुतेक
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi सूर्य किरणे सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे ८ मिनिट ते ८ मिनिटे ४० सेकंद वेळ लागतो.
सूर्य किरणे सूर्यापासून पृथ्वीवर पोहोचायला साधारणपणे ८ मिनिट ते ८ मिनिटे ४० सेकंद वेळ लागतो.
सूर्याचे पृथ्वीपासून अंतर - १५०,०००,००० किलोमीटर
प्रकाशाचा वेग - ३००,००० किलोमीटर / सेकंद
म्हणजे १५०,०००,००० किलोमीटर साठी लागणारा वेळ (१५०,०००,०००÷३००,००० = ५०० सेकंद म्हणजेच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 98 views🌐 marathi वैज्ञानिक पुरावे असे दर्शवतात की सर्व लोकांद्वारे सामायिक केलेले शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित गुणधर्म अॅपेलिक पूर्वजांपासून उद्भवले आणि सुमारे सहा दशलक्ष वर्षांच्या कालावधीत विकसित झाले. सर्वात प्राचीन परिभाषित मानवी वैशिष्ट्यांपैकी एक, द्विपादवाद -- दोन पायांवर चालण्याची क्षमता -- 4 दशलक्ष वर्षांपूर्वी विकसित झाली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi मानवाच्या उत्क्रांतीच्या या प्रक्रियेला सु. ६० लाख वर्षांचा कालावधी लागलेला आहे त्यानंतर दोन पायांवर उभे राहून चालणे – हे मानवाचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण मानले जाते आणि सु. ४० लाख वर्षांपूर्वी मानवामध्ये ते लक्षण उत्क्रांत झाले. त्यानंतर, आकारमानाने संरचना असलेला मेंदू, अवजारांची निर्मिती आणि तिचा वापर,भाषेची क्षमता इ.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi या पृथ्वीवर लाखो वर्षांपूर्वी मानवाचा जन्म झाला हे आधुनिक शोधांवरून ज्ञात झाले आहे. पूर्वी माणूस चार पायांवर चालायचा आणि जंगलात राहत असे. तो झाडांची मुळे, पाने, फळे, फुले खात असे. तो काही लहान प्राण्यांना मारून त्यांचे कच्चे मांस खात असे. तो कपडे न घालता इकडे तिकडे फिरत असे.
हा वानरसदृश मनुष्य
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi