भारतात 1600 पेक्षा जास्त भाषा किती बोलल्या जातात?
२००१ च्या भारतीय जनगणनेनुसार, भारतात १२२ प्रमुख भाषा आणि १५९९ इतर भाषा आहेत.
पूर्ण वाचा →२००१ च्या भारतीय जनगणनेनुसार, भारतात १२२ प्रमुख भाषा आणि १५९९ इतर भाषा आहेत.
पूर्ण वाचा →भुजंग मेश्राम यांच्या 'आदिवासी साहित्य आणि अस्मितावेध' या पुस्तकाचे तीन विभाग केले आहेत. पहिला विभाग भुजंग मेश्राम यांची आदिवासी साहित्य संमेलनातील भाषणे, आदिवासी साहित्यासंबंधीचे लेख यांचा आहे.
पूर्ण वाचा →मिलिंद मालशे , अशोक जोशी
पूर्ण वाचा →'मराठी कथात्म साहित्य आणि मार्क्सवाद' या विषयावरील सत्रात राजन गवस यांच्या अध्यक्षतेखाली दत्तात्रय घोलप (मराठी कथा आणि मार्क्सवाद), प्रवीण बांदेकर (मराठी कादंबरी आणि मार्क्सवाद) शोधनिबंध वाचतील
पूर्ण वाचा →भालचंद्र नेमाडे
पूर्ण वाचा →चित्रपटाचे आणि चित्रपटमाध्यमाचे मनोरंजन, कलात्मक सौंदर्यशास्त्र, सामाजिक व सांस्कृतिक पैलू, चित्रपटतंत्रे व आशयविषयक घटक यांच्या कसोट्यांवर केलेले विश्लेषण व मूल्यमापन, तसेच चित्रपटातील विविध घटकांची – उदा., विविध पात्रे, त्यांचे अभिनय, संवादविशेष, प्रसंगरचना इत्यादींची – चिकित्सा करून त्यांचे गुणदोष स्पष्ट करणे या अर्थाने चित्रपटसमीक्षा ही संज्ञा वापरली जाते. चित्रपटसमीक्षेचे वर्गीकरण तीन
पूर्ण वाचा →चिन्हक आणि चिन्हित यांच्यातील संबंध हे तर्काधिष्ठित नसतात वा निसर्गदत्तही नसतात,
पूर्ण वाचा →मराठी साहित्य, समाज आणि संस्कृती' हा डॉ. आनंद यादव यांचा तिसरा समीक्षा ग्रंथ.
पूर्ण वाचा →लेखक हा पुस्तक किंवा नाटक यासारख्या कोणत्याही लिखित कार्याचा निर्माता किंवा प्रवर्तक असतो आणि त्याला लेखक किंवा कवी देखील मानले जाते. अधिक विस्तृतपणे परिभाषित केले तर, लेखक म्हणजे "ज्याने कोणत्याही गोष्टीची उत्पत्ती केली किंवा त्याला अस्तित्व दिले" आणि ज्याचे लेखकत्व जे निर्माण झाले त्याची जबाबदारी ठर
पूर्ण वाचा →समीक्षेचे महत्त्व काय असते?
मराठी शाब्दबंधानुसार एखाद्या साहित्यकृतीच्या गुणदोषांचे परीक्षण आणि मूल्यमापन करणारे लेखन म्हणजे समीक्षा अथवा समीक्षण होय. एखाद्या संहितेवरील खंडनमंडनात्मक युक्तिवादात्मक, स्वतःचे मत व्यक्त करणारे स्पष्टीकरणास अथवा विस्ताराने केलेल्या निरूपणास मराठीत टीका असाही शब्द योजला जातो.