प्रश्नांची यादी
पृथ्वीच्या परिवलनादरम्यान जेव्हा एखादे रेखावृत्त बरोबर सूर्यासमोर येते, तेव्हा त्या रेखावृत्तावर त्या वेळेला मध्यान्ह म्हणतात. रेखावृत्तावरील मध्यान्ह वेळ ही त्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ मानली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi
प्रमाणवेळ ही जगातील वेगवेगळ्या स्थानांमध्ये पाळली जाणारी घड्याळाची एक वेळ आहे. बऱ्याचदा प्रमाणवेळेला "स्थानिक वेळ" असेही संबोधले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi London Borough of Greenwich ) हा इंग्लंडमधील ग्रेटर लंडन शहरातील एक बरो आहे. ग्रीनिच ह्या नगराला मोठे भौगोलिक महत्त्व आहे. पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) ग्रीनिच ह्या शहरामधून जाते. यूटीसी ह्या जागतिक प्रमाणवेळेच्या एककासाठी ग्रीनिच प्रमाणवेळ हे प्रमाण मानले जाते.
ग्रीनविच प्रमाणवेळ (Greenwich Mean Time; संक्षेप : जी.एम.टी.) ही लंडनच्या ग्रीनविच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi जागतिक प्रमाण वेळेनुसार भारतात सकाळी आठ वाजले असतील तर ग्रीनिच येते किती वाजले असतील?
भारतात सकाळी 8:00 आणि ग्रीनिचचमध्ये 1:30 वाजले असतील.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 42 views🌐 marathi भारत जागतिक वेळेच्या किती तास पुढे आहे?
भारतात सकाळचे नऊ वाजले असतील तेव्हा 82 अंश 30 पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील?
भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते.
भारताच्या मध्यभागातून जाणाऱ्या साडे ब्याऐंशी पूर्व (८२०३०'
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 173 views🌐 marathi शासनाचा प्रमुख कोण असतो?
राज्यपाल हे जरी घटनात्मकदृष्ट्या राज्याचे प्रमुख असले तरी, ज्याप्रमाणे राष्ट्रपती हे राष्ट्राचे प्रमुख असूनही पंतप्रधान हेच देशाचे खरे कार्यकारी प्रमुख असतात, त्याचप्रमाणे राज्यातही मुख्यमंत्री हेच राज्याचे खरे कार्यकारी प्रमुख असतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi राष्ट्रपतींची पात्रता :
कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीची पात्रता देण्यात आलेली आहे.
तो भारताचा नागरिक असावा.
वयाची पस्तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत
तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा.
केंद्र व राज्य सरकारच्या अखत्यारित कोणतेही लाभाचे पद धारण
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ - १८१८)
व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यांनी ईस्ट इंंडिया कंपनीची स्थापना केली. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार मोगल सम्राट जहांगिराच्या कारकिर्दीतचत सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला सुभेदार शाहशुजा याने इंग्रजांना
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 55 views🌐 marathi भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या सत्तेचे संस्थापक कोण होते?
ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना राणी एलिझाबेथ : प्रथमच्या काळात ३१ डिसेंबर, १६०० साली लंडन येथे झाली. सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीस १५ वर्षांसाठी व्यापारी सनद देण्यात आली होती. तथापि, राजा जेम्स पहिला याने इ.स. १६०९ साली कंपनीस कायमची सनद बहाल केली. भारतात प्रथम
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 45 views🌐 marathi