प्रश्नांची यादी

पुणे जिल्ह्यातील खेड या गावाचे नाव काय ठेवण्यात आले? locked

खेड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे. या तालुक्याच्या मुख्यालयाचे पूर्वीचे ’खेड’ हे नाव बदलून ते राजगुरुनगर असे करण्यात आले असले तरी तालुक्याचे नाव खेड हेच आहे.

पुरातन मंदिरे, निसर्ग संपदा , तीर्थ क्षेत्र आळंदी , येथील इतिहासाचा संग्राम सांगणारे किल्ले गढ्या, ते अगदी अलीकडे प्रचंड औद्योगिक विस्तारामुळे

पूर्ण वाचा →

पुणे विभागात किती जिल्हे आहेत? locked

पुणे विभाग :

या विभागाच्या पश्चिमेस कोकण विभाग, पूर्वेस औरंगाबाद विभाग, उत्तरेस नाशिक विभाग व दक्षिणेस कर्नाटक राज्य आहे.

थोडक्यात माहिती

क्षेत्रफळ - ५७,२६८ किमी²
लोकसंख्या (२०११ची गणना) - ९४ लाख २६ हजार ९५९ इतकी आहे
जिल्हे - कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा,

पूर्ण वाचा →

कार्यकारी अधिकारी म्हणजे काय? locked

कार्यकारी अधिकारी :

प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेमधून आलेला आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो.

निवड व नियुक्ती

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची (सी.ई.ओ.ची) निवड यू.पी.एस.सी (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन)मार्फत होते व त्याची नेमणूक राज्य शासन करते.

खासगी कंपन्यांमध्येसुद्धा मुख्य

पूर्ण वाचा →

प्रशासकीय अधिकारी कसे निवडले जातात? locked

प्रशासकीय अधिकारी निवडीचे स्पर्धा परीक्षा हाच एकमेव मार्ग असून या माध्यमाला सध्या तरी पर्याय दिसत नाही.

प्रशासनाला साधारणपणे दोन पैलू असतात एक पैलू हा विकासात्मक प्रशासनाचा ( Developemental Administration) असतो आणि दुसरा पैलू हा नियंत्रणात्मक किंवा नियमनात्मक ( Control and Regulatory Administration ) प्रशासन स्वरूपाचा असतो. सोपं आणि समजेल असं उदाहरण

पूर्ण वाचा →

प्रांत अधिकारी म्हणजे कोण? locked

महाराष्ट्र शासनात उपजिल्हाधिकारी हे राज्यसेवेतील महत्वाचे आणि मोठे पद आहे. उपजिल्हाधिकारी हा एक संवर्ग म्हणजे cadre असून या संवर्गातील अधिकारी यांना वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवर पदस्थापना दिली जाते. या जबाबदाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागात असू शकतात. उपजिल्हाधिकारी संवर्ग हा महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस चा एक अविभाज्य घटक असून त्यांचा मूळ

पूर्ण वाचा →

सुशासन संकल्पनेचा उदय कोण उदय कोणत्या दशकात झाला? locked

लोकशाही राज्यकारभारात कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाची हमी देणे म्हणजे सुशासन होय. सुशासनाची संकल्पना भ्रष्टाचाराला संस्थात्मक बंधने आणि कामकाजाच्या बाजार अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार परिभाषित केली गेली आहे. लोकशाहीची बांधिलकी, कार्यक्षम आणि खुले प्रशासन, सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील स्पर्धा तसेच बाजारपेठांसह एक वैध राज्य म्हणूनही सुशासनाला परिभाषित केले आहे.स्वतंत्र न्यायपालिका, निपक्षपातीपणा, समानतेवर आधरित

पूर्ण वाचा →

1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी महाराष्ट्र राज्यात एकूण किती तालुके होते? locked

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे, 235 तालुके, 289 शहरे आणि 3577 खेडी अस्तित्वात होती. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी चार प्रशासकीय विभाग अस्तित्वात होते. ते म्हणजे कोकण प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, औरंगाबाद प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग.

पूर्ण वाचा →