प्रश्नांची यादी
पंचायत समितीची कामे
जिल्हा परिषदेकडे सोपविलेली कामे पंचायत समितीमार्फत करण्यात येतात. त्याशिवाय पुढील कामे पंचायत समिती स्वतंत्रपणे करू शकते.
शेतीची कामे
खरीप व रब्बी पिकांच्या मोहिमा
भातशेतीची प्रकर्षित लागवड
शेतीची अभिवृद्धी व सुधारणा
सुधारित कृषिपद्धती व कृती यांचे प्रात्याक्षिक करणे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi छोट्या खेडेगावाचा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज्य संस्था पहाते. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. महाराष्टात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये ग्रामपंचायतीचा कारभार चालतो. नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 123 views🌐 marathi १९५४ साली २,९४,४६o गावांत ग्रामपंचायती स्थापन झाल्या.
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi 5 मार्च 1962 रोजी भारताच्या राष्ट्रपतींची अनुमती मिळाली. त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार 1 मे 1962 पासून पंचायत राज व्यवस्था सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात पूर्वीच्या मुंबई राज्यात मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार 1 जून 1958 रोजी ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या होत्या.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भारतात शहरी आणि ग्रामीण या दोन प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांचा समावेश होतो. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था त्रिस्तरीय आहेत. या संस्थांना 'पंचायतराज' या नावाने देखील ओळखले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi या समितीच्या शिफारशीनुसार ८ सप्टेंबर १९६१ रोजी महाराष्ट्रातील दोन्ही सभागृहांत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ संमत करण्यात आला. या अधिनियमाला ५ मार्च १९६२ रोजी भारताच्या राष्ट्रपतींची अनुमती मिळाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi सरपंच समितीचे सदस्य पंचायत समितीच्या क्षेत्रातील सरपंच असून पंचायत समितीचे उपसभापती सरपंच समितीची अध्यक्ष असतात. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी या समितीचे पदसिध्द सचिव असतात.
सरपंच समिती
पंचायत समितीच्या कार्यात समिती पध्दती नाही. परंतु ग्रामपंचायतीला मार्गदर्शन व नियंत्रणाच्या कार्याचे महत्व लक्षात घेऊन सन १९७५ साली कायद्यात दुरुस्ती करुन सरपंचांच्या समितीचे प्रावधान करण्यात आले आहे.काही
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 244 views🌐 marathi ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.
ग्रामपंचायत कायद्यातील कलमे:
महारास्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५ अन्वये प्रत्येक खेड्यासाठी एक ग्रामपंचायत असावी.
ग्रामपंचायतीचे कार्य चालविण्यास गावातील लोक आपले प्रतिनिधी लोकसंख्येच्या
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi (आ) पंचायत समिती : बहुतेक राज्यांत प्रत्येक विकासगटासाठी एक पंचायत समिती आहे. महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या राज्यांत मात्र ती तालुक्यासाठी आहे. सरपंच, त्या क्षेत्रातील आमदार, खासदार, नगर परिषदा व सहकारी संख्या यांचे प्रतिनिधी हे पंचायत समितीचे सभासद असतात. महाराष्ट्रात मात्र सदस्यांची निवड त्या क्षेत्रातील पंचाकडून होते, शिवाय तालुक्यातील जिल्हा
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi महाराष्ट्रात एकूण ३५१ पंचायत पंचायत समित्या अस्तित्वात आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi