महाराष्ट्रात एकूण किती पंचायत समित्या आहेत?
महाराष्ट्रात एकूण ३५१ पंचायत पंचायत समित्या अस्तित्वात आहेत.
महाराष्ट्रात एकूण ३५१ पंचायत पंचायत समित्या अस्तित्वात आहेत.
१९६१ सालीच महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या अधिनियम समंत करण्यात आला. १९६२ साली जिल्हा परिषदांच्या निवडणुका होऊन त्या रीतसर अस्तित्वात आल्या व त्यांचा कारभार १५ ऑगस्ट १९६२ पासून सुरू झाला.
पूर्ण वाचा →मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही १०० टक्के शहरी जिल्हे असल्यामुळे त्या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही. महाराष्ट्रात ३६ जिल्हे असले तरी एकूण जिल्हा परिषद ३४ आहेत.
महाराष्ट्र राज्यात सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत, त्यांची कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. राज्याचे भौगोलिकदृष्ट्या
जिल्हा आमसभेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात.
जिल्हा परिषदेची वेळोवेळी बैठक होऊ शकेल. परंतु दोन बैठकीमध्ये तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी जाता काम नये. '
जिल्हा परिषदेची बैठक अध्यक्ष बोलावतील. जिल्हा परिषदेच्या किमान एक पंचमांश सदस्यांनी लेखी मागणी केल्यास, सात दिवसात नोटीस काढून ३० दिवसांच्या आत
महासभेच्या वर्षातून किती सभा होतात?
पूर्ण वाचा →विजयालक्ष्मी पंडित
1953 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या सामान्य सभेच्या (68 वे सत्र) पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
आमसभेची प्रमुख कार्ये :
आमसभा सुरक्षा समितीच्या अस्थायी सदस्यांची आणि सामाजिक आर्थिक परिषद (ECOSOC) तसेच आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या प्रतिनिधींची निवड करते. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवाचीही निवड करते.
संयुक्त राष्ट्रांचे
प्रत्येक राष्ट्राला पाच सदस्यांचे प्रतिनिधी मंडळ पाठविता येते परंतु त्याला मत मात्र एकच असते. आमसभा दरवर्षी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सात प्रमुख समित्यांच्या सभापतींची निवड करते. आमसभेच्या कार्याचे स्वरूप प्रामुख्याने चर्चात्मक असून तिचे निर्णय शिफारसवजा असतात.
पूर्ण वाचा →आंतरराष्ट्रीय सुरक्षा व शांतता याच्या संवर्धनार्थ पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेली जागतिक संघटना (२८ एप्रिल १९१९).
तिची बीजे तत्पूर्वीच्या इंटरनॅशनल टेलिग्राफिक युनिअन (१८६५), युनिव्हर्सल पोस्टल युनिअन (१८७४), रेडक्रॉस (१८६३), हेग परिषदा, हेग ट्रॉइब्यूनल आदी संस्थांत आढळतात.
व्हिएन्ना काँग्रेसनंतरच्या शंभर वर्षांच्या कालावधीत (१८१५ ते १९१४) राजनैतिक मसलतींद्वारा राष्ट्राराष्ट्रांतील युद्धे मर्यादित करण्यात बड्या राष्ट्रांना काही
जगातील बहुतांश सर्व सार्वभौम राज्यांचा समावेश असणारी १९३ राष्ट्रे सांप्रत तिची सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →भारताचे सत्या एस. त्रिपाठी यांची ऑगस्ट २०१८ मध्ये साहाय्यक महासचिव (आणि संयुक्त राष्ट्रांच्या वातावरण बदलविषयक कार्यक्रमाच्या–UNEP–न्यूयॉर्क कार्यालयाचे प्रमुख) म्हणून नेमणूक झाली आहे. तसेच भारताचे शशी थरूर यांनी २००१ ते २००६ दरम्यान संयुक्त राष्ट्रांचे अव्वर महासचिव म्हणून काम पाहिले होते.
पूर्ण वाचा →