भारतातील पहिली महिला खासदार कोण?
भारतातील पहिली महिला खासदार कोण?
पूर्ण वाचा →भारतातील पहिली महिला खासदार कोण?
पूर्ण वाचा →मध्ययुगीन इतिहासतील एक भारताची शासक : रझिया सुल्तान
खरे तर आपल्या प्रश्नाचा रोख असाच असेल तर याशिवाय दुसरे उत्तर नाही परंतु अगदी अलीकडच्या काळात पहावयाचे झाल्यास इंदिरा गांधी यांचे नाव घ्यायला हवे .
इंदिरा गांधींचा काळ पाहता तो थोडाफार अनुकूल म्हणावा लागेल कारण रझिया सुल्तानच्या वेळी भारतासारखा प्रदेश पूर्णतः पुरुषप्रधान असूनही महिला
01 इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला
02 विजयालक्ष्मी पंडीत संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)
03 सी. बी. मुथम्मा पहिली महिला राजदूत
04 सरोजिनी नायडू पहिली महिला राज्यपाल (उत्तरप्रदेश)
05 सुचेता कृपलानी पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)
06 राजकुमारी अमृत कौर पहिली महिला केंद्रीय मंत्री
07 सुलोचना मोदी पहिली भारतीय महिला महापौर
08 सावित्रीबाई फुले पहिली महिला शिक्षक -
2020 चे राज्यपाल कोण?
पूर्ण वाचा →विजयालक्ष्मी पंडित ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या, कालावधी 28 नोव्हें, 1962 ते 08 ऑक्टोबर, 1964.
विजयालक्ष्मी पंडित (पूर्वाश्रमीच्या नेहरू) (जन्म : अलाहाबाद, १८ ऑगस्ट १९००; - डेहराडून, १ डिसेंबर १९९०) या एक भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी होत्या. त्या महाराष्ट्राच्या ६ व्या राज्यपाल होत्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ८ व्या अध्यक्षा
१९५६ ते १९६२ पर्यंत मुंबईचे राज्यपाल म्हणून काम केले.
श्री प्रकाश यांचा जन्म १८९० मध्येवाराणसी येथे भगवान दास यांच्या घरी झाला. [१] त्यांचे शालेय शिक्षण सेंट्रल हिंदू बॉईज स्कूल CHBS (BHU) वाराणसी येथे झाले आणि केंब्रिजमधून पदवी प्राप्त केली. [१][२] सुरुवातीच्या काळात त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि तुरुंगवास
महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी आहेत.
भगतसिंग कोश्यारी ( १७ जून १९४२) हे एक भारतीय राजकारणी व महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते मे १९९७मध्ये ते उत्तर प्रदेश राज्याच्या विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. ते भारतामधल्या उत्तराखंड राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख लोकनेते होते. उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाचे सदस्य ते पक्षाचे राष्ट्रीय
सध्या महाराष्ट्रात ७८ इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. १७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात.
पूर्ण वाचा →भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो. राज्यातील विधानसभेच्या (विधानसभा) निवडणुकांनंतर, राज्याचे राज्यपाल सहसा बहुमत असलेल्या पक्षाला (किंवा युती) सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करतात.
पूर्ण वाचा →भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात.
राज्यपाल हा घटकराज्याचा नामधारी प्रमुख असतो.