प्रश्नांची यादी
कमलादेवी भारतात निवडणूक लढवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आणि त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात महिलांना सहभागी होऊ देण्यासाठी गांधींजीचं मन वळवलं. 1926मध्ये मद्रास विधानपरिषद निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारीची संधी मिळाली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi भारतातील पहिली महिला स्वातंत्र्य सेनानी
झाशीची राणी लक्ष्मीबाई
अरुणा असफ अली
सरोजिनी नायडू
उषा मेहता
मॅडम भिकाजी कामा
कस्तुरबा गांधी
बेगम हजरत महल
कमला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi भारताचे पंतप्रधान कोण होते?
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 20 views🌐 marathi भारतीय राज्यघटना जगातील विविध लिखित घटना पैकी मोठी व प्रदीर्घ अशी घटना आहे. भारतीय घटना सर्वसमावेशक विस्तृत व देशाच्या प्रशासनातील महत्त्वाचा दस्तऐवज आहे. १९४९ मध्ये स्वीकारलेल्या घटनेमध्ये १ प्रास्ताविका २२ भाग ३९५ कलमे आणि ८ अनुसूची होत्या.
१) लिखित घटना
भारतीय राज्यघटनेचे स्वरूप लिखित आहे. लिखित घटना एका निश्चित वेळी तयार केली
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 119 views🌐 marathi आपल्या राज्यघटनेत कलम 14 ते 32 या कलमांमध्ये मुलभूत अधिकारांची नोंद स्पष्टपणे केलेली आहे. यात स्वातंत्र्याचा अधिकार, समतेचा अधिकार, शोषणाविरुद्ध अधिकार, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अधिकार, मालमत्ता अधिकार व घटनात्मक उपाय योजना अधिकार असे सात अधिकार आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi भारतीय संविधानाने प्रदान केलेले सात मूलभूत अधिकार खालील प्रमाणे आहेत.
समानतेचा हक्क
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क
शोषणापासून संरक्षणाचा हक्क
धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क
सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क
संवैधानिक प्रतिकाराचा हक्क
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi मूलभूत अधिकार ( कलम 12 ते 35)
असे अधिकार जे व्यक्तीच्या जीवनास परिपूर्णता निर्माण करून देतात व ज्यांचा मुख्य उद्देश व्यक्तीचे संरक्षण आणि त्यांचा विकास हेच ध्येय असतो. हे अधिकार भौतिक, मानसिक, नैतिक विकासाकरिता महत्त्वपूर्ण असतात. यामुळे व्यक्तीचा विकास तर होतोच देशाचाही विकास होतो. संविधानामध्ये याला सर्वोच्च स्थान आहे.
भाग – ३
पूर्ण वाचा →📂 राजनीतिक🕒 3 year ago👁️ 153 views🌐 marathi संविधानाने दिलेली हक्कांची हमी हे सामाजिक बदलाचे वाहन ठरू शकते. अर्थात या हक्कांची वाटचाल अनेक संस्थांवर अवलंबून असते. लोकदेखील संविधानाच्या मूल्यदृष्टीबद्दल जागरूक असतील तर संविधानाची वाटचाल खऱ्या अर्थाने समतावादी, मुक्तिदायी समाजाकडे होऊ शकेल. संविधान ही दैनंदिन उपयोगाची बाब आहे.
दिल्लीत १९४६ सालच्या डिसेंबरात संविधान सभेची (घटना समितीची) स्थापना झाली आणि राज्यघटनेला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi 1949 मध्ये संविधान सभेने मूळ भारतीय राज्यघटना स्वीकारली तेव्हा त्यात 395 कलमे आणि 22 भाग होते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi लिखित आणि अलिखित असे राज्यघटनेचे दोन प्रकार केले जातात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi