१९६९ साली किती व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले?
1969 मध्ये, भारत सरकारने 14 मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले; बँक ऑफ इंडिया म्हणून मोठ्या बँकांपैकी एक.
पूर्ण वाचा →1969 मध्ये, भारत सरकारने 14 मोठ्या खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले; बँक ऑफ इंडिया म्हणून मोठ्या बँकांपैकी एक.
पूर्ण वाचा →भारतीय स्टेट बँकेच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदी दिनेश कुमार खारा यांची निवड करण्यात आली आहे
पूर्ण वाचा →रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण १ जानेवारी १९४९ रोजी करण्यात आले. १जुलै १९५५ रोजी इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बँक ऑफ इंडिया ची (SBI) ची निर्मिती करण्यात आली. १९ जुलै १९६९ रोजी राष्ट्रपतींच्या वटहुकूमाद्वारे ५० कोटी रु. पेक्षा अधिक ठेवी
पूर्ण वाचा →तर मिंट म्हणजे, ते ठिकाण आहे ज्याला भारत सरकारकडून आधिकृत रित्या नाणे किंवा मृद्रा बनवण्यासाठी संमंती दिली आहे. मिंटला टकसाल देखील म्हंटले जाते.
पूर्ण वाचा →बाजारातील पैसा व पतनिर्मितीची उपलब्धता, मूल्य आणि उपयोगितेचे नियंत्रण करून बाजारातील पैसा योग्य दिशेला वळवणे आणि त्यासाठी व्याजदराचे नियमन करणे म्हणजे चलन विषयक धोरण किंवा मौद्रिक धोरण होय.
पूर्ण वाचा →विनिमयाचे माध्यम म्हणून स्वीकारण्यात येणारी सर्वमान्य वस्तू म्हणजे पैसा
प्राथमिक कार्य म्हणजे पैशाचा वापर विनिमयाचे माध्यम म्हणून केला जातो आणि ते मूल्याचे माप आहे. पैशाचे दुय्यम कार्य म्हणजे ते स्थगित पेमेंटचे मानक, हस्तांतरण आणि मूल्याचे संचयन आहे.
दैनंदिन व्यवहारांतील शेकडो वस्तूंच्या व विविध सेवांच्या किंमती ठरविण्याचे साधन म्हणून पैशांचा उपयोग होतो. पैसा विलंबित देण्याचे साधन म्हणून कार्य करतो. रोखीचे व्यवहारच नव्हे तर पूर्वी केलेले व्यवहार पुरे करण्यासाठी किंवा वर्तमानकाळात केलेले व्यवहार भविष्यकाळात पूर्ण करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो.
पूर्ण वाचा →विदेशी व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा किंवा अन्य देशांमध्ये भांडवल, सेवा आणि वस्तूंची देवाणघेवाण होय. आयात निर्यात व्यापार आणि व्यापार केंद्र हे तीन प्रकारचे विदेशी व्यापार आहेत.
पूर्ण वाचा →“राज्यपालांची नेमणूक केवळ राष्ट्रपती करू शकतात.
पूर्ण वाचा →हुंडीची मुदत सामान्यपणे ९० दिवसांची असते
पूर्ण वाचा →