नवीन प्रश्न
रिझर्व बँक ऑफ इंडिया ही भारतीय रुपयाच्या जारी आणि पुरवठ्यासाठी आणि भारतीय बँकिंग प्रणालीचे नियमन यासाठी जबाबदार आहे. हे देशाच्या मुख्य पेमेंट सिस्टमचे व्यवस्थापन देखील करते आणि त्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कार्य करते.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 38 views🌐 marathi भारतात सर्व प्रथम राष्ट्रीयीकृत बँक भारतीय स्टेट बँक होती. यानंतर राष्ट्रीयीकरण १९५५ मध्ये केले होते. मग त्यानंतर १९५८ साली एसबीआयच्या सहयोगी बँकांचेही राष्ट्रीयीकरण केले. १९६९ साली इंदिरा गांधींनी सर्वात मोठ्या प्रमाणात बँकांचे राष्ट्रीयीकरण केले गेले.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi भारतातील वाणिज्य बँकांना बँकेचे कार्य करण्याचा परवाना कोण देते?
भारतातील वाणिज्य बँकांना बँकेचे कार्य करण्याचा परवाना भारतीय रिझर्व बँक देते.
प्रमुख उद्देश :
भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:
भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.
पूर्ण वाचा →📂 बैंकिंग🕒 3 year ago👁️ 48 views🌐 marathi वित्तीय व्यवस्था म्हणजे काय स्पष्ट करा?
वित्तीय व्यवस्था या संज्ञेत वित्तीय व्यवहारात परस्परांशी संबधित असणाऱ्या अशा विविध शासकीय व खाजगी वित्तीय संस्था, अभिकर्ते, दलाल, संघटित बाजारव्यवहार, प्रथा, हक्क आणि देणी यांचा समावेश होतो. वित्तीय प्रक्रियेत दोन मुख्य अडथळे असतात. पहिला,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 107 views🌐 marathi मुद्रा लोन कसे मिळवायचे?
मुद्रा लोन मिळवण्यासाठी ठराविक अशी प्रोसिजर नाही. तुमच्या भागातील खाजगी किंवा शासकीय बँकेला भे मुद्रा बँक योजना प्रस्तावना देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी २०,०००
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणण्यानुसार (IMF), 2022 च्या अखेरीस भारताचे GDP मधील कर्जाचे प्रमाण 84 टक्के असण्याचा अंदाज आहे, जो सध्या 69.62 टक्के आहे. त्यामुळे भारतही कर्जाच्या (Debts on India) जाळ्यात अडकत चालल्याचे चित्र आहे. आयएमएफचे म्हणणे आहे की भारताचे कर्ज आणि
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi तलाठी तक्रार कुठे करावी?
तलाठी जर आपले कर्तव्य योग्य रित्या पार पडत नसेल तर त्याची तक्रार आपण तहसीलदार यांच्या कडे करू शकतो, आणि या तक्रारीवर जर काही निर्णय घेण्यात आला नाही तर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवू शकतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 32 views🌐 marathi ग्राहक न्यायमंच म्हणजे काय?
ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी/ग्राहकांना मदत/कायदेशीर मदत करण्यासाठी स्थापण्यात आलेली कचेरी म्हणजे ग्राहक न्यायमंच.
जागतिकीकरणाच्या युगात बाजारपेठ ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर विस्तारली आहे. थेट किंवा ऑनलाईन पद्धतीने वस्तूंची खरेदी किंवा सेवांचा उपभोग या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती दर दिवशी
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi केंद्रीय ग्राहक संरक्षण मंडळात एकूण किती सदस्य असतात?
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचावर (जिल्हा मंच) एक अध्यक्ष आणि दोन सदस्य असतात. जिल्हा न्यायाधीश किंवा निवृत्त जिल्हा न्यायाधीश किंवा जिल्हा न्यायाधीश होण्याची अर्हता ज्या व्यक्तीकडे असेल, अशी व्यक्ती मंचाच्या अध्यक्षपदी नियुक्त
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi