नवीन प्रश्न

संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीची मर्यादा यावरून किती टक्के पर्यंत करण्यात आली? locked

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील परकीय गुंतवणूक मर्यादा 49 टक्क्यांवरून 74 टक्क्यांवर

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजच्या संदर्भात आज सलग चौथ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. आज सरंक्षण क्षेत्राबाबत

पूर्ण वाचा →

भांडवल कसे उभे करावे? locked

भांडवल कसे उभे करावे?
भांडवल उभारणी महत्व (Capital Raising: Importance) :

शेती व्यवसाय म्हटले की ग्राहक, उत्पादक, विक्रेता इ. शब्दांना महत्व प्राप्त होते. कारण व्यवसायात हे घटक दृश्य स्वरुपात पहायाला मिळतात. भांडवल हा एक व्यवसायाचा अविभाज्य घटक मानण्यात येतो. व्यवसायाच्या प्रत्येक

पूर्ण वाचा →

भांडवल निर्मिती म्हणजे काय? locked

भांडवल निर्मिती :

भविष्यातील गरज भागविण्यासाठी उपयोगी पडेल, अशा साधनसामग्रीच्या साठ्यात भर टाकणे म्हणजे भांडवल निर्मिती होय. देशाच्या आर्थिक विकासाची गती बहुतांशी अंतर्गत भांडवल निर्मितीवर अवलंबून असते. भांडवल निर्मीतीचे प्रमाण राष्ट्रीय उत्पन्नातून होणारी बचत व तिचा विनियोग यांनी ठरविले जाते.

लीकडच्या

पूर्ण वाचा →

गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोण करते? locked

गटविकास अधिकाऱ्याची नेमणूक कोण करते?
गटविकास अधिकाऱ्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून व नेमणूक महाराष्ट्र शासनाकडून होते.


नेमणूकीची तरतूद
महाराष्ट्रात

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील कलम ९७ मध्ये प्रत्येक गटासाठी एक गटविकास अधिकारी असेल अशी तरतूद करण्यात आली आहे.
निवड व

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात पंचायत राज्यव्यवस्थेत किती जागा महिला उमेदवारांसाठी राखीव आहेत? locked

महाराष्ट्र राज्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतला होता.

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात पंचायतराजची स्थापना कधी करण्यात आली? locked

महाराष्ट्रात पंचायतराजची स्थापना कधी करण्यात आली?
१ मे १९६२ पासून महाराष्ट्रामध्ये त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना कार्नाय्त आली.

ब्रिटिश कालखंडामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन स्थानिक स्वराज्य संस्था जवळपास नष्ट झाल्या. परंतु याच कालखंडामध्ये १६८७ ला देशातील पहिली महानगरपालिका मद्रास येथे स्थापन करून या

पूर्ण वाचा →

प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या कमीत कमी किती बैठका घेणे आवश्यक आहे? locked

ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वर्ष एप्रिल महिन्यांच्या १ तारखेला सुरु होते आणि ते त्यानंतर येणाऱ्या मार्च महिन्यांच्या ३१ तारखेला संपते. या वर्षाला आर्थिक वर्ष किंवा वित्तीय वर्ष असे म्हणतात. प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. गरज पडली

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात किती स्तरीय पंचायत राज व्यवस्था आहे? locked

पंचायतींची स्थापना Panchayat Raj
प्रत्येक राज्यात त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेचे तरतुद केली आहे.

त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था Panchayat Raj.

ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धती तर पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांच्या निवडीसाठी अप्रत्यक्ष मतदान पद्धती सुचवली.

नियोजन विकास कामांची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर

पंचायत समिती कार्यकारी

पूर्ण वाचा →

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण? locked

जिल्ह्यातील गटविकास अधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असतात. मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) वर नजीकचे नियंत्रण विभागीय आयुक्ताचे असते. मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) हे जिल्हा परिषदेचे कार्यालयीन व प्रशासकीय अधिकारी असतात. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार्‍यांवर नियंत्रण CEO चे असते.

पूर्ण वाचा →