नवीन प्रश्न

यूपीएससी मध्ये किती पोस्ट असतात? open

यूपीएससी द्वारे प्रत्येक वर्षी परीक्षा घेतल्या जातात, यातून ऐकून 24 पदांची भरती केली जाते. ही 24 पदे ही देशातील सर्वोच्च नागरी सेवा आहेत. भारतात घेतल्या जाणाऱ्या सर्वात कठीण परीक्षांमध्ये UPSC चे नाव आहे.

पूर्ण वाचा →

आयपीएस चा फुल फॉर्म काय आहे? open

IPS Full Form in इंग्लिश मध्ये फुल फॉर्म हा “Indian Police Service” असा होतो. तर मित्रांनो IPS चा मराठी फुल फॉर्म (IPS Full Form in Marathi) हा “भारतीय पोलीस सेवा” असा होतो.

पूर्ण वाचा →

जिल्हा परिषद स्थायी समिती सचिव कोण असतो? open


जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. Dy. सीईओ हे स्थायी समितीचे सचिव असतात. स्थायी समितीत अध्यक्षांसह एकूण १४ सदस्य आहेत.

पूर्ण वाचा →

नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष कोण असतात? open

पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. जवाहरलाल नेहरू हे नियोजन आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षाची नियुक्ती केंद्रीय मंत्रिमंडळाने केली. गुलझारीलाल नंदा हे नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष होते.

पूर्ण वाचा →

औरंगाबाद जिल्ह्याने रोहयोत किती टक्के काम केले? open

औरंगाबाद:करोना महामारीच्या काळात अचानक लागलेल्या लॉकडाऊन आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत रोजगार हमी योजनेअंतर्गत 'मागेल त्याला काम' उपलब्ध करून देण्यात आलं होतं. तर रोहयोतून सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात औरंगाबाद जिल्हा राज्यात पहिला ठरला असून औरंगाबाद जिल्हयाने तब्बल २५२ टक्के

पूर्ण वाचा →

जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून भूमिका कोण वाजवतो? open

जिल्हाधिकारी हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या, कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात.

पूर्ण वाचा →

जिल्हाधिकारी कसे बनावे? open

देशातील सर्वोच्च अशी नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेतो. या परीक्षेमधून आयएएस, आयपीएस, आयएफएस असे विविध अधिकारी निवडले जातात. कलेक्टर होण्यासाठी काय करावे याचे उत्तर केंद्रीय नागरी सेवा परीक्षा द्यावी. वरवर पाहता उत्तर सोपे वाटत असले तरी यासाठी आयुष्याची

पूर्ण वाचा →

इंग्रजांनी आपल्या देशावर किती वर्षे राज्य केले? open

इंग्रजांनी भारतावर राज्य करत असताना आपल्या सोईसाठी 1876 ते 1947 या 71 वर्षाच्या कालखंडात Divide & Rule policy चा वापर करत भारताचे सात तुकडे पाडले. भारताचा सर्वात शेवटचा तुकडा 1947 साली इंग्रजांनी पाडत पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले.

पूर्ण वाचा →