आग्रा कैदेतून सुटताना शिवाजी महाराजांचे सेवक बनून कोण राहिले?
हिरोजी फर्जंद हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार होते. महाराज आग्र्याहून सुटताना त्यांनी मोलाची कामगीरी बजावली होती.
पूर्ण वाचा →हिरोजी फर्जंद हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार होते. महाराज आग्र्याहून सुटताना त्यांनी मोलाची कामगीरी बजावली होती.
पूर्ण वाचा →बाजीप्रभु देशपांडे
पूर्ण वाचा →बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजा हे महानाट्याचे निर्माते होते
पूर्ण वाचा →छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले (१४ मे १६५७ - ११ मार्च १६८९) हे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.
पूर्ण वाचा →राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती, त्यावेळी गुप्तहेर खाते तयार करण्यात आले होते. तेव्हा देखील बहिर्जी त्या खात्याचे प्रमुख होते.
पूर्ण वाचा →अशोक स्तंभांची सरासरी उंची ४० ते ५० फुटांपर्यंत आहेत.
पूर्ण वाचा →मार्च २ १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले.
पूर्ण वाचा →छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जवळील शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला होता. त्यांनी मोठ्या संघर्षाने आणि मुसद्दीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
पूर्ण वाचा →राजकीय प्रतीक
भारताच्याय राजकीय प्रतीकामध्ये मूळ स्तंभामधील काही भाग दिसतो. यामध्ये ४ पैकी ३ सिंह दिसतात. या ३ पैकी १ सिंह समोर बघतो आहे तर बाकी २ सिंह उजव्या व डाव्या बाजूला बघत आहेत व १ सिंह मागे बघत आहे. त्याखाली
1680 मध्ये ते आमांश आणि तापाने आजारी पडले आणि अखेरीस 3 एप्रिल रोजी वयाच्या 52 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यामुळे हा योग्य पर्याय आहे.
पूर्ण वाचा →