नवीन प्रश्न

भारतावर जागतिकीकरणाचे तोटे काय आहेत? locked

जागतिकीकरणाचे फायदे

जागतिकीकरणामुळे देशांना कमी किमतीत नैसर्गिक संसाधने आणि श्रमात प्रवेश मिळू शकतो. परिणामी, ते कमी खर्चात वस्तू बनवू शकतात ज्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केटिंग केले जाऊ शकते. जागतिकीकरणाचे समर्थक दावा करतात की ते खालील गोष्टींसह विविध मार्गांनी जगाला लाभ देतात:

पूर्ण वाचा →

भारतात उदारीकरणाची सुरुवात कधी झाली? locked

भारतात उदारीकरणाची सुरुवात कधी झाली?
24 जुलै 1991 रोजी मा. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी परमिटराज- समाप्तीची घोषणा केली आणि भारतात उदारीकरणाला सुरुवात झाली.

‘नरसिंह रावांचा प्रवेश’ या प्रकरणापासून सुरू होणारे आणि लोकसभेच्या १९८९ निवडणुकीची पाश्र्वभूमीही हे पुस्तक मांडते. राजीव गांधी

पूर्ण वाचा →

भांडवलशाहीचा आधार काय होता? locked

भांडवलशाहीचा आधार काय होता?
खाजगी मालमत्तेचा हक्क व वारसाहक्क हे भांडवलशाहीचे मोठे आधारस्तंभ आहेत. कारण त्यामुळेच उत्तरोत्तर संपत्तीचे अधिकाधिक केंद्रीकरण होऊ शकते.

भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या रचनेत मूलत : खालील गोष्टी अभिप्रेत आहेतः (१) या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने ही खाजगी मालकाची

पूर्ण वाचा →

जागतिकीकरणाचा सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांवर काय परिणाम झाला आहे? locked

जागतिकीकरणाचे परिणाम :

आज जागतिकीकरण हे सर्वव्यापी झाले आहे. पृथ्वीवरील सर्व प्रदेश किंवा मानवी समूह प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या जागतिकीकरणामुळे प्रभावित झाले आहे. या प्रक्रियेमुळे मानवी जीवनावर अनेक परिणाम झालेत.

राजकीय परिणाम : राज्याच्या क्षमतांचे क्षरण होते म्हणजेच जगभरातील सरकारे त्यांना

पूर्ण वाचा →

अर्थव्यवस्थेचे किती प्रकार आहेत? locked

अर्थव्यवस्थांचे प्रकार –


जागतिक अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण दोन निकषांवर करतात.

१) उत्पादक साधनसंपत्तीच्या मालकीनुसार

२) विकासाच्या अवस्थेनुसार


उत्पादक साधनसंपत्तीच्या मालकीनुसार याचे पुन्हा तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाते.

अ) भांडवलशाही अर्थव्यवस्था

ब) समाजवादी अर्थव्यवस्था

क) मिश्र अर्थव्यवस्था


वैशिष्टये –

१) उत्पादक उपभोगाच्या मागणीनुसार वस्तूचा पुरवठा करतात.
२) ग्राहक सार्वभौम असतात, त्यांच्या पसंतीनुसारच

पूर्ण वाचा →

Mishra अर्थव्यवस्था म्हणजे काय? open

भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालींमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला " मिश्र अर्थव्यवस्था " असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहस्तित्व असते.

पूर्ण वाचा →

विषमता म्हणजे काय? open

आर्थिक विषमता : खाजगी मालमत्तेच्या मूलभूत हक्कावर आधारलेल्या भांडवलशाही राष्ट्रांमध्ये, व्यक्तिव्यक्तींमध्ये आणि कुटुंबा-कुटुंबांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची विभागणी विषम प्रमाणात झालेली दिसून येते. हीच आर्थिक विषमता होय.

पूर्ण वाचा →

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत ग्राहकाची स्थिती काय आहे? locked

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत ग्राहकाची स्थिती काय आहे?
ग्राहक हे " सार्वभौम " असतात,कारण उत्पादक ग्राहकांच्या पसंतीनुसारच वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते. येथे नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादन केले जाते.

ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात,वस्तू व सेवांचे उत्पादन

पूर्ण वाचा →