नवीन प्रश्न
भारत ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. भारतात, बहुतेक श्रमशक्ती कृषी आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. प्राथमिक क्षेत्रावरील उच्च अवलंबित्व, कमी दरडोई उत्पन्न, मोठी लोकसंख्या, बेरोजगारी, संपत्तीचे असमान वितरण आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही भारतीय अर्थव्यवस्थेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार का केला आहे?
प्रचलित भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे करतात, कारण सरकारी क्षेत्र व खाजगी क्षेत्र अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी या अर्थव्यवस्थेत आज अस्तित्वात आहेत. अलीकडे विकास पावत असलेल्या सहकारी क्षेत्राचा समावेश यात केल्यास
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालींमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला " मिश्र अर्थव्यवस्था " असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहस्तित्व असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi एकूण उत्पन्नामध्ये तुमचे वेतन, लाभांश, भांडवली नफा, व्यवसाय उत्पन्न, सेवानिवृत्ती वितरण तसेच इतर उत्पन्न यांचा समावेश होतो . उत्पन्नाच्या समायोजनामध्ये शिक्षक खर्च, विद्यार्थ्यांच्या कर्जाचे व्याज, पोटगीची देयके किंवा सेवानिवृत्ती खात्यातील योगदान यासारख्या बाबींचा समावेश होतो
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi 18% आहे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या अर्थव्यवस्थेतील एका वर्षातील उत्पादनाचे एकूण बाजार मूल्य असते. देशाचे राष्ट्रीय उत्पन्न तीन पद्धतींनी मोजले जाऊ शकते: (i) उत्पादन पद्धत (ii) उत्पन्न पद्धत आणि (iii) खर्च पद्धत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi मिश्र अर्थव्यवस्था : जी अर्थव्यवस्था केवळ साम्यवादी स्वरूपाची किंवा केवळ खाजगी भांडवलशाही स्वरूपाची नसून, जिच्यात त्या दोन्ही प्रकारांचे मिश्रण आढळते, अशी अर्थव्यवस्था. प्रचलित भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे करतात, कारण सरकारी क्षेत्र व खाजगी क्षेत्र अशी दोन्ही क्षेत्रे एकाच
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालींमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला " मिश्र अर्थव्यवस्था " असे म्हणतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi ज्या देशात प्राप्तीकर भरणारे लोक जास्त आहेत . त्या देशात उत्पन्न पद्धतीचा वापर केला सोपे असतात थोडक्यात विशिष्ट कालखंडात व्यक्ती व संस्था यांना मिळणारे उत्पन्नाची बेरीज केली असता . उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करता येते . उत्पादन घटकांना मिळणारे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi भारतीय अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी या क्षेत्रावर आधारित आहे. अर्थशास्त्र विषयाच्या अभ्यासाच्या अनुषंगाने भारतीय शेती असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कृषी, वने व मत्स्य या तिघांचा अंतर्भाव भारतीय कृषी या विषयाअंतर्गत होतो. भारतीय जनतेच्या उदरनिर्वाहाचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे कृषी
पूर्ण वाचा →