नवीन प्रश्न

महाराष्ट्र सरकार वर किती कर्ज आहे? locked

आर्थिक वर्षांत राज्यावरील कर्जाचा बोजा हा साडेसहा लाख कोटींवर जाणार आहे. यंदाच्या वर्षांत तूट ही २० हजार कोटींनी वाढली आहे. करोनाचा फटका लागोपाठ दुसऱ्या वर्षांही राज्याच्या तिजोरीला बसला असून, जमीन महसूल, मुद्रांक शुल्क, वाहन कर, उत्पादन शुल्क या मुख्य आर्थिक

पूर्ण वाचा →

महाराष्ट्रात किती कर्ज आहे? locked

महाराष्ट्रात किती कर्ज आहे?
महाराष्ट्रावर 3 लाख 44 हजार कोटी रूपयांचे कर्ज - देशात सर्वात जास्त कर्जाचा डोंगर आजमितीस महाराष्ट्रावर आहे. सध्या राज्यावर 3 लाख 44 हजार कोटींचे कर्ज आहे.


देशातलं सर्वात जास्त औद्योगिक राज्य म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाराष्ट्रावर सर्वाधिक कर्जबाजारी

पूर्ण वाचा →

खाजगीकरण उदारीकरण व जागतिकीकरण म्हणजे काय? locked

जागतिकीकरण हे मुक्त अर्थव्यवस्थेचं अंतिम लक्ष असतं. यामध्ये शासकीय हस्तक्षेप कमी असतो. म्हणून शासकीय गुंतवणूक कमी करून नव्या आर्थिक धोरणांमध्ये खाजगीकरणाला प्राधान्य दिलेले आहे. जागतिकीकरण हे भारतीय अर्थव्यवस्थेचे लक्ष आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी उदारीकरण ही एक दिशा आहे. तर अशा

पूर्ण वाचा →

भांडवलशाही अर्थव्यवस्था ही संकल्पना कोणासाठी वापरली जाते? locked

भांडवलशाही : ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची सूत्रे खाजगी भांडवलदारांच्या हातात असतात, ती अर्थव्यवस्था 'भांडवलशाही अर्थव्यवस्था' म्हणून ओळखली जाते.

ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात,वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात,अशा अर्थव्यवस्थेला " भांडवलशाही अर्थव्यवस्था

पूर्ण वाचा →

भारत सरकार वर किती कर्ज आहे? locked

2021-22 या आर्थिक वर्षात सुमारे 12 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार असल्याची घोषणा सरकारने फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पात केली होती. भारताचे एकूण सार्वजनिक कर्ज सप्टेंबर 2020 पर्यंत रु. 1,07,04,293.66 कोटी (107.04 लाख कोटी) वर पोहोचले आहे. यामध्ये अंतर्गत कर्ज ९७.४६ लाख

पूर्ण वाचा →

भांडवलवाद म्हणजे काय? locked

भांडवलशाही :
भांडवलशाही ही एक अशी तत्त्वप्रणाली आहे, ज्यात उत्पादनाच्या साधनांची मालकी बव्हंशी अथवा पूर्णपणे खाजगी क्षेत्राकडे असते व ह्या साधनांचा मुख्यत्वे नफा मिळवण्याच्या हेतूने वापर केला जातो.

पूर्ण वाचा →

भारताने स्वीकारलेल्या अर्थशास्त्राचे स्वरूप कसे आहे? open

भारत ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. भारतात, बहुतेक श्रमशक्ती कृषी आणि उद्योग क्षेत्रात कार्यरत आहे. प्राथमिक क्षेत्रावरील उच्च अवलंबित्व, कमी दरडोई उत्पन्न, मोठी लोकसंख्या, बेरोजगारी, संपत्तीचे असमान वितरण आणि पायाभूत सुविधांचा अभाव ही भारतीय अर्थव्यवस्थेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.

पूर्ण वाचा →

भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार का केला आहे? locked

भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार का केला आहे?

प्रचलित भारतीय अर्थव्यवस्थेचे वर्णन मिश्र अर्थव्यवस्था असे करतात, कारण सरकारी क्षेत्र व खाजगी क्षेत्र अशी दोन्ही क्षेत्रे एकाच वेळी या अर्थव्यवस्थेत आज अस्तित्वात आहेत. अलीकडे विकास पावत असलेल्या सहकारी क्षेत्राचा समावेश यात केल्यास

पूर्ण वाचा →

मिश्र व्यवस्था म्हणजे काय? open

भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालींमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला " मिश्र अर्थव्यवस्था " असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहस्तित्व असते.

पूर्ण वाचा →