नवीन प्रश्न
भारत हा कापड आणि हस्तकलेचा प्रमुख उत्पादक म्हणून ओळखला जात असे. भारत हे कापड, मसाले, धातू, रेशीम, कापूस, एक सुस्थापित व्यापारी राष्ट्र होते याचा पुरावा इतिहासाने भरलेला आहे.
ब्रिटीशांच्या आगमनानंतर हे उद्योग हळूहळू नष्ट झाले, ज्यांनी ब्रिटिश उद्योगांच्या विकासासाठी जागा निर्माण
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 77 views🌐 marathi 1962 च्या भारत-चीन युद्धामुळे, 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धामुळे आणि 1966-67 चा दुष्काळ या कारणामुळे 1966-67 मध्ये पाहिले आर्थिक संकट आले. 1974 मधला अपुरा पाऊस, 1973 मधले तेलाचे संकट यामुळे 1974 मध्ये दुसरे आर्थिक संकट आले. अपुरा पाऊस, 1979 मधील तेलाचे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 67 views🌐 marathi उदारीकरणाच्या मार्गावर पुढे चालतांना सरकारनं हवाई वाहतूक क्षेत्रात 49 टक्के परदेशी गुंतवणूक आणि 100 टक्के एनआरआय गुंतवणूकीला परवानगी दिली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi औद्योगिकीकरणाला आवश्यक असणारी नैसर्गिक अनुकूलता इंग्लंडमध्ये होती. यंत्रे व कारखाने उभारण्यासाठी लागणारी खनिजे व दगडी कोळसा भरपूर प्रमाणात होता. त्याचा शास्त्रीय पद्धतीने वापर करून नवीन यंत्रसामग्री तयार करण्यात इंग्लंड अग्रेसर ठरले. कापड व्यवसाय हा इंग्लंडमधील प्रमुख व्यवसाय होता.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 53 views🌐 marathi औद्योगिक क्रांती कधी सुरू झाली?
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली.
औद्योगिक क्रांतीचा इंग्लंडमधील प्रारंभ :
औद्योगिक क्रांतीला आवश्यक असणारे मूलभूत घटक इंग्लंडमध्ये अस्तित्वात होते. इंग्लंडमध्ये प्रथम औद्योगिक क्रांतीला प्रारंभ झाला. इंग्लंडचे व्यापारी आशिया खंडात दूरवर पोहोचले होते. भारतात साम्राज्य
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 102 views🌐 marathi महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता सन 1960 1961 मध्ये किती होती?
1 मे, 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 1961च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या होती 3.95 कोटी. 1961-1971 दशकात महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 27.45 टक्के वाढ झाली.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 217 views🌐 marathi गुणोत्तर विश्लेषण काय आहे?
ताळेबंद आणि उत्पन्न विवरण यासारख्या आर्थिक दस्तऐवजांचे मूल्यमापन करून नफा, तरलता आणि परिचालन कार्यक्षमता यासारख्या कंपनीच्या अनेक पैलूंचे परीक्षण करण्यासाठी गुणोत्तर विश्लेषण वापरले जाते. कंपनीच्या इक्विटीचा मूलभूत अभ्यास गुणोत्तर विश्लेषणासह सुरू होतो आणि समाप्त होतो.
* गुणोत्तर
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi भारताची लोकसंख्या किती २०२२?
2022 मध्ये भारताची लोकसंख्या 1,394,026,935 आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi एकूण लोकसंख्येपैकी किती लोकसंख्या विकसनशील देशात राहतात?
सध्याच्या जागतिक लोकसंख्येत विकसनशील देशांची लोकसंख्या साधारणतः 80 टक्के आहे आणि ती 2050 पर्यंत 88 टक्के होण्याची शक्यता आहे. विकसनशील देशांचा लोकसंख्या वाढीचा वेग 1.5 टक्के आहे, तर विकसित देशांचा फक्त 0.5 टक्के
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi 1804 मध्ये जगाची लोकसंख्या केवळ 100 कोटी होती. मात्र, नंतरच्या 218 वर्षांत ती वाढून सुमारे 650 कोटी झाली. वाढती लोकसंख्या हा जगात चिंतेचा विषय आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 34 views🌐 marathi