नवीन प्रश्न
भारताच्या आर्थिक इतिहासात १९९१ हे वर्ष सर्वात जास्त आव्हानात्मक राहिले. देशाची अर्थव्यवस्था मोठ्या आणि गंभीर संकटांनी ग्रासली. असे घडण्याची कारणे दोन गटात विभागता येतील. एक राजकीय अस्थिरता आणि दुसरी जागतिक घडामोडी.
निवडणुका योग्य प्रकारे पार पडून काँग्रेस पक्षाने काठावर बहुमत प्राप्त
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून येण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमी तयार झालेली होती त्याठिकाणी लोखंड व कोळशाचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते दमट हवामानामुळे सुती कापड उद्योग याठिकाणी भरभराटीला आलेला होता इंग्लंडच्या ताब्यात वसाहतींचा मोठा प्रदेश उपलब्ध होता उत्पादनासाठी लागणारा कच्चामाल आयात करणे
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi ‘क्रांति’ या शब्दाचा रूढ असलेला अर्थ मौलिक परिवर्तन असा आहे. क्रांती हा शब्द राजकीय संदर्भात किंवा राज्येतिहासाच्या संदर्भात अधिक वापरला जातो. या संदर्भात सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून शासनपद्धतीत केलेल मौलिक परिवर्तन, असा त्याचा अर्थ होतो. व्यापक सामाजिक संदर्भात म्हणजे अर्थव्यवस्था, संस्कृती,
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi औद्योगिक क्रंतीमुळे वाहतूक व दळणवळणाच्या साधनांत प्रगती घडून आली. दळणवळणाच्या साधनांतील प्रगतीमुळे व्यापारवाढीस उत्तेजन मिळाले. लोकांचा एकमेकांशी जलद गतीने संपर्क होऊ लागला. औद्योगिक क्रांतीमुळे शेतीच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर होवू लागल्याने श्रमाची बचत झाली.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 29 views🌐 marathi लोकसंख्या संक्रमण हा एक शब्द आहे, जो प्रथम वॉरेन एस. थॉम्पसन (1929) आणि नंतर फ्रँक डब्ल्यू. नोटस्टीन (1945) यांनी वापरला होता, ज्यामध्ये जन्म, मृत्यू आणि लोकसंख्या वाढ यातील बदलांच्या ऐतिहासिक प्रक्रियेचा संदर्भ दिला जातो. आजच्या औद्योगिक समाजात, विशेषत: युरोपीय समाजांमध्ये
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ स्थापना कधी झाली?
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ नुसार महाराष्ट्र सरकारची प्रमुख औद्योगिक पायाभूत सुविधा विकास संस्था म्हणून १९६२ मध्ये महामंडळाची स्थापना.
महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एम् आय डी सी) : महाराष्ट्रामध्ये उद्योगांची शीघ्र व सुव्यवस्थित
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi वसाहतवाद :
आर्थिक दृष्ट्या संपन्न व लष्करी दृष्ट्या समर्थ देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश पादाक्रांत करून वा व्यापून, त्या ठिकाणी वसाहत स्थापून त्या देशावर राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे, या प्रक्रियेस वसाहतवाद म्हणतात.
वसाहतवाद हा साम्राज्यवादाचाच एक विशेष आविष्कार होय. दुसऱ्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 56 views🌐 marathi उद्योग म्हणजे ज्या उत्पादनसंस्थांत नैसर्गिक साधनसामग्रीवर प्रक्रिया करून उपभोग्य किंवा पुढील उत्पादन प्रक्रियेस उपयुक्त, असा एकच प्रकारचा माल निर्माण केला जातो, अशा उत्पादनसंस्थांचा समूह.
उद्योग म्हणजे अर्थव्यवस्थेवर आधारित खरेदी विक्री करता येईल अश्या मालाची / वस्तूची निर्मिती करणे तसेच सेवा देणे.
एखाद्या
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi जगातील अर्थव्यवस्थेत भारतीय अर्थव्यवस्थेचे स्थान किती आहे?
भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारताचे वार्षिक सकल उत्पन्न (Gross domestic product) २०२२ नुसार ८५४.७ अब्ज डॉलर एवढे आहे.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi औद्योगिक उदारीकरण
1991 मध्ये सार्वजनिक क्षेत्रात 8 उद्योग अनारक्षित करण्यात आले. सध्या फक्त दोन उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रास आरक्षित म्हणून ठेवण्यात आले आहे. लघु उद्योगांचे आरक्षण पूर्णतः काढून टाकण्यात आले आहे.
1991 मध्ये भारत सरकारने नवीन औद्योगिक धोरण स्वीकारले. केंद्रीय अर्थमंत्री डॉ. मनमोहन
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 51 views🌐 marathi