आद्याक्षर म्हणजे काय?
आद्याक्षर म्हणजे काय?
आद्याक्षर म्हणजे सुरुवातीचे अक्षर किंवा प्रथम अक्षर.
आद्याक्षर म्हणजे काय?
आद्याक्षर म्हणजे सुरुवातीचे अक्षर किंवा प्रथम अक्षर.
देशमुखी म्हणजे काय?
'देशमुखी' म्हणजे लष्करी,फौजदारी,महसुली व न्यायालयीन अधिकारी होत. गावाचे संरक्षण जसे पाटील करी,तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी. लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख यांनी,अमूक-एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत.
शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' ठेवले गेले.
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या
शिवाजी महाराजांचा जन्म व मृत्यू कधी झाला?
छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे एक भारतीय राजे आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
रयतेचा राजा : छत्रपती शिवाजी महाराज
मोहिमेवर असतांना कुण्या सैनिकाच्या हातातून स्त्रियांचा अपमान होणार नाही, वतनदार
स्वराज्य म्हणजे काय?
स्वराज्य याचा अर्थ सामान्यतः स्वराज्य किंवा "स्व-शासन" असा होऊ शकतो, आणि महर्षी दयानंद सरस्वती आणि नंतर महात्मा गांधी यांनी "गृहराज्य" या शब्दाचा समानार्थी शब्द वापरला होता.[१] परंतु हा शब्द सामान्यतः गांधींच्या परकीय वर्चस्वापासून भारतीय स्वातंत्र्याच्या संकल्पनेला सूचित
शिवाजीमहाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९५ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला.
शिवाजीमहाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके १५९५ म्हणजेच ६ जून १६७४ ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम
रयतेचा राजा : छत्रपती शिवाजी महाराज
मोहिमेवर असतांना कुण्या सैनिकाच्या हातातून स्त्रियांचा अपमान होणार नाही, वतनदार जहागिरी असणाऱ्या लोकांनी सुद्धा कोणावर अन्याय करू नये अशी सक्त ताकीद शिवाजी महाराजांनी घालून दिली होती. स्त्रियांचा सन्मान करणारा, शेतकऱ्यांची काळजी घेणारा, जाचक करांवर निर्बंध
स्वराज्याची स्थापना करणारा रयतेचा राजा कोण?
छत्रपती शिवाजीराजे भोसले (Chhatrapati Shivaji Raje) हे मराठा साम्राज्याचे (Maratha Empire) संस्थापक होते. शिवाजी महाराजांचा जन्म भोसले घराण्यात झाला. शिवाजी महाराजांनी विजापूरच्या (vijapur) आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड
स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव काय?
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती ? असे तर विचारले तर कुणीही रायगड असेच सांगेल. परंतु, रायगडापूर्वी पुण्याजवळ असलेल्या राजगड या प्राचिन किल्ल्याने तब्बल 26 वर्षे स्वराज्याच्या राजधानीचा मान मिरवला.
हा किल्ला होता स्वराज्याची पहिली राजधानी
छत्रपती शिवाजी
पूर्वी आडनाव प्रकार नव्हता त्यामुळे आपली ओळख सांगायला आपल्या वंशावळ तथा कुळाचा आधार घ्यावा लागे, गोत्र म्हणजे ते कुळ ज्यात तुम्ही जन्मले.
ब्राह्मणांची गोत्र ही ते ज्या ऋषींच्या वंशातील होते त्यांच्या नावाने असतात.
ऋषींच्या नावावरून येणाऱ्या गोत्रांच्या संख्येबद्दल इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे